Headlines

लोकसहभागातून गणोरेची ‘शिंदेवाडी शाळा’ बनली हायटेक:रामनारायणजी बुब ट्रस्ट आणि “अप्रोच फाउंडेशन”तर्फे इंटरॅक्टिव्ह डिजिटल बोर्ड व साहित्य वाटप‎

“चांगले शिक्षण हाच प्रगतीचा मुख्य पाया आहे. शिक्षकांचे समर्पण आणि ग्रामस्थांची खंबीर साथ यामुळेच ग्रामीण भागातील गणोरे शेत शिवारातील जिल्हा परिषद प्राथमिक शिंदेवाडी शाळा आज अद्ययावत व समृद्ध होत आहे. अनेक देणगीदारांच्या योगदानातून येथे विविध उपक्रम र . जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी, गणोरे (ता. अकोले) येथे रामनारायणजी बुब ट्रस्ट व पुणेस्थित ‘अप्रोच हेल्पिंग हॅन्ड…

Read More

महायुतीत खातेवाटपावरून वाद नाही:पंकजा मुंडेंनी मानले मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार, लाडकी बहीण योजनेबाबतही दिली मोठी माहिती

राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतलेला कर्जमाफीचा निर्णय मोठा दिलासा देणारा असल्याचे सांगत मंत्री पंकजा मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी शेतकरी कर्जमाफी, लाडकी बहीण योजना, पावसाची परिस्थिती, महायुतीतील खातेवाटप, जयंत पाटील यांच्या भेटीपासून ते गणेशोत्सवातील पर्यावरणपूरक नियोजनापर्यंत अनेक विषयांवर भूमिका स्पष्ट केली. ‘जुलैअखेर शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील’…

Read More

नाशिक टीसीएस प्रकरण:निदा खानच्या अडचणीत वाढ, जिल्हा कोर्टाने अंतरिम जामीन फेटाळला; गर्भावस्थेचे कारण ठरवले अमान्य

बहुचर्चित टीसीएस (TCS) बीपीओ कार्यालयातील लैंगिक छळ आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणातील आरोपी निदा खान हिचा अटकपूर्व जामीन अर्ज नाशिक सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे. यापूर्वी न्यायालयाने तिला कोणताही अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला होता. आता या निर्णयाविरोधात निदा खानचे वकील मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याची शक्यता आहे. देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या…

Read More

मानवी साखळी अन् मार्च काढून दिल्लीतील लाठीमाराचा निषेध:केंद्रीय शिक्षणमंत्री‎ धर्मेंद्र प्रधान यांच्या‎राजीनाम्याची मागणी

दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन‎करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या‎पोलिसांकडून झालेल्या लाठीमाराचे‎पडसाद शुक्रवारी अहिल्यानगरात उमटले. ‎‎शहरातील वर्दळीच्या दिल्लीगेट परिसरात ‎‎विद्यार्थी आणि विविध सामाजिक‎संघटनांचे कार्यकर्ते एकवटले. वाहतुकीला ‎‎अडथळा होऊ नये, याची काळजी घेत ‎‎विद्यार्थ्यांनी रस्त्याच्या एका बाजूला मानवी ‎‎साखळी तयार करत शांततेच्या मार्गाने‎निषेध नोंदवला. हातात मागण्यांचे फलक ‎‎आणि घोषणांची पोस्टर घेऊन उभ्या‎असलेल्या विद्यार्थ्यांच्या लांबच लांब रांगेने‎नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.‎ दिल्लीत जंतर-मंतर…

Read More

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेमधील बाधित 35 शेतकऱ्यांना धनादेश वाटप

ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन योजनेच्या बंद नलिका वितरण प्रणालीच्या कामामुळे बाधित झालेल्या फळबागांच्या कृषी मूल्यांकनाचा मोबदला अखेर शेतकऱ्यांना मिळाला आहे. आमदार विलास भुमरे यांच्या पाठपुराव्यामुळे खादगाव, सुलतानपूर, सोनवडी, गाव तांडा, खेर्डा, मोती तांडा आणि दावरवाडी आदी गावांतील ३५ बाधित शेतकऱ्यांना रविवारी कृषी मूल्यांकनाच्या मोबदल्याचे धनादेश वितरित करण्यात आले. जलसंपदा विभागामार्फत या योजनेअंतर्गत बंद नलिका वितरण प्रणालीचे…

Read More

सतर्क पोलिसांमुळे बालविवाह हाणून पाडला:रहिमतपूरमध्ये 15 वर्षीय मुलीला कायद्याचे संरक्षण, शिक्षण अन् पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू

सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर पोलिसांच्या तत्परतेमुळे अल्पवयीन मुलीचा बालविवाह वेळेत रोखण्यात आला. महिला व बालविकास विभागाच्या समन्वयातून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे १५ वर्षे ३ महिने वयाच्या मुलीला कायदेशीर संरक्षण मिळाले असून तिचे शिक्षण आणि पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. रहिमतपूर पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक विनोद नेवसे यांना २६ जून रोजी त्यांच्या कार्यक्षेत्रातील एका…

Read More

Sanjay Shirsat Claims Operation 3.0 Begins

राज्यातील राजकीय घडामोडी पुन्हा एकदा वेग घेण्याची शक्यता असून सत्ताधारी शिवसेनेचे ‘ऑपरेशन 3.0’ सुरू झाले आहे. लवकरच एक मोठा ‘महाभूकंप’ पाहायला मिळेल, असा खळबळजनक दावा मंत्री संजय शिरसाट यांनी आज पत्रकार परिषदेत केला. तसेच, उद्धव ठाकरे यांच्या घंटानाद . ऑपरेशन 3.0 सुरू, महाभूकंप होणार उद्धव ठाकरे गट सोडून जाणाऱ्या कार्यकर्त्यांवर ‘पैसे घेऊन गेल्याचा’ आरोप संजय…

Read More

निघोजच्या स्मशानभूमीत बहरणार "स्मृतींचे वन':वाढदिवस, जयंतीचे औचित्य: पोपटराव रसाळ यांच्या संकल्पनेतून हजारो झाडांचे जतन‎

वाढदिवस आणि जयंती साजरी करताना केवळ जल्लोष न करता, सामाजिक बांधिलकी जपत निघोज येथे एक कौतुकास्पद उपक्रम राबवण्यात आला. वृक्षप्रेमी पोपटराव रसाळ आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने निघोज येथील स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचा संदेश देण्यात आला. निघोज ग्रामीण संस्था परिवाराचे संस्थापक अध्यक्ष स्व. बाबासाहेब कवाद यांच्या ८४ व्या जयंतीनिमित्त, तसेच मळगंगा ग्रामीण…

Read More

प्राजक्त तनपुरेंचा भाजपप्रवेश निश्चित? 30 मेची तारीख चर्चेत:विधानपरिषदेची उमेदवारीही ठरणार; जयंत पाटलांचा फोटो डीपीला ठेवला

अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी घडामोड घडण्याची चिन्हे दिसत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तनपुरे यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 30 मे रोजी प्राजक्त तनपुरे अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात…

Read More

नाविन्यपूर्ण कला असणाऱ्या विद्यार्थ्यांना वाव द्यायला हवा- डॉ. अशोक रुपनर:दोन दिवसीय क्षमता विकास कार्यशाळेत 50 शिक्षकांचा सहभाग‎

मुलांना प्रात्यक्षिक करायचे असतात परंतु हव्या तेवढ्या सुविधा नसतात. शाळेमध्ये घ्यायचे झाल्यास अभ्यासक्रम पूर्ण करायचा असतो. रोजच्या वेळापत्रकामधून वेळ भेटत नाही तर सुट्टीच्या दिवशी अशा ऍक्टिव्हिटी घेतल्या पाहिजेत. त्याचबरोबर मुलांना सायन्स सेंटरमध्ये घेऊन जायला हवे, प्रात्यक्षिक दाखवायला हवेत. सर्वच मुले नाविन्यपूर्ण नसतात, परंतु ज्यांच्याजवळ नाविन्यपूर्ण कला आहे त्यांना वाव द्यायला हवा, असे प्रतिपादन डॉ. अशोक…

Read More