Headlines

हरभऱ्याचे वाढीव उद्दिष्टही संपले; शेतकऱ्यांची धाकधूक मात्र वाढली:मार्केटिंग फेडरेशन कागदी घाेडे नाचवण्यात मानते धन्यता‎

प्रतिनिधी | अकोला नाफेडतर्फे आधारभूत किंमत योजनेंतर्गत हमीदराने शासकीय हरभरा खरेदीचे ५९ हजार मेट्रिक टनाचेही उद्दिष्ट संपले असून खरेदी प्रक्रिया पुन्हा ठप्प झाली आहे. जिल्हा पणनकडून ३ हजार १६८ शेतकऱ्यांची नोंदणी झालेली असताना केवळ १ हजार १६४ शेतकऱ्यांचा हरभरा मोजण्यात आला. हरभरा खरेदीची अंतिम मुदत २९ मे करण्यात आली होती. मात्र वाढीव उद्दिष्टही संपल्याने खरेदीची…

Read More

थारने आई आणि 5 वर्षांच्या मुलीला चिरडले, मृत्यू:काशीमध्ये 200 मीटर फरपटत नेले, संतप्त लोकांनी दगडफेक केली; रिंग सेरेमनीहून परत येत होत्या

वाराणसीमध्ये रविवारी रात्री सुमारे साडेअकरा वाजता थार चालकांनी दुचाकीवरील आई-मासूम मुलगी आणि दीर यांना चिरडले. या अपघातात आई-मुलीचा मृत्यू झाला, तर दीर गंभीर जखमी झाला. महिला मावशीच्या मुलीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमातून परत येत होती. हा अपघात शहरातील मंडुवाडीह परिसरात प्रयागराज-वाराणसी महामार्गावर झाला. धडकेनंतर आई, मुलगी आणि दीर दुचाकीसह थारच्या बोनेटमध्ये अडकले. तिघेही ओरडत राहिले, पण चालकाने…

Read More

जास्मिन भसीन म्हणाली-रस्ता ओलांडायलाही भीती वाटायची:खतरों के खिलाडीमध्ये दिसणार; म्हटले- स्वतःला कमकुवत सिद्ध होण्यापासून वाचवायचे

जास्मिन भसीन टीव्ही इंडस्ट्रीतील एक असं व्यक्तिमत्व आहे, ज्यांनी आपल्या ‘अनफिल्टर्ड’ अंदाजाने प्रत्येक घरात आपलं स्थान निर्माण केलं आहे. ‘खतरों के खिलाडी’च्या मागील सीझनमध्ये त्या रडल्या आणि घाबरल्या असल्या तरी स्टंट पूर्ण करण्याच्या त्यांच्या धैर्याचे प्रेक्षकांनी खूप कौतुक केले होते. आता जास्मिन पुन्हा एकदा ‘भीतीच्या नव्या टप्प्यात’ पाऊल टाकणार आहे. दैनिक भास्करशी खास बातचीत करताना…

Read More

जळगावचा पारा ४४.५ अंशांवर;‎गेल्या वर्षापेक्षाही ५.९ अंश जास्त‎:अाजपासून तीन दिवस उष्णतेची लाट; १५ मे नंतर पाऊस‎

प्रतिनिधी | जळगाव मागील वर्षी १० मे रोजी जळगावचे कमाल तापमान ३८.६ अंश होते. २०२५च्या संपूर्ण मे महिन्यात उच्चांकी तापमानही ४४ पर्यंतच मर्यादित राहिले. मात्र यंदा १० मे रोजीच तापमान ४४.५ अंशांपर्यंत पोहोचल्याने तुलनेत ५.९ अंशांची वाढ नोंदवली गेली. यामुळे यंदाचा मे महिना अधिक उष्ण आणि त्रासदायक ठरत आहे. पुढील तीन दिवस जिल्ह्यात उष्णतेची लाट…

Read More

नागरदेवळे येथील शिबिरामध्ये २७० नागरिकांची केली मोफत नेत्रतपासणी:गरजूंना चष्म्यांचे वाटप, रक्तदाब व मधुमेहाचीही केली तपासणी‎

प्रतिनिधी|अहिल्यानगर मातृत्व दिनाचे औचित्य साधत फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्यावतीने तालुक्यातील नागरदेवळे येथे महिलांसाठी मोफत नेत्र तपासणी, आरोग्य तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ महिला, गरजू नागरिकांचा या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात नेत्रदान व अवयवदानाबाबत जनजागृती करण्यात आली. अनेक महिलांनी यावेळी नेत्रदान व अवयवदानाचा संकल्प करत सामाजिक बांधिलकीची जाणीव व्यक्त केली….

Read More

न्यायिक आयोग जबलपूर क्रूझ अपघाताची चौकशी करेल:HC चे निवृत्त न्यायमूर्ती संजय द्विवेदी प्रमुख झाले; 5 मुद्द्यांवर 3 महिन्यांत अहवाल देतील

मध्य प्रदेश सरकारने जबलपूर क्रूझ अपघाताच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश जारी केले आहेत. यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश संजय द्विवेदी यांच्या अध्यक्षतेखाली एक सदस्यीय चौकशी आयोग स्थापन करण्यात आला आहे. सामान्य प्रशासन विभागाने रविवारी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, हा आयोग राज्य शासन चौकशी आयोग अधिनियम, 1952 च्या कलम 3 अंतर्गत काम करेल. आयोगाला 3 महिन्यांच्या आत 5…

Read More

सावरकरांनी विदेशी कापडांची होळी केली, तिथे नराधमांची होळी व्हावी:पुण्यातील मूक मोर्चात नसरापूर प्रकरणातील पीडित पित्याची मागणी

पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी पुण्यात रविवारी भव्य ‘मूक मोर्चा’ काढण्यात आला. “ज्या पुण्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी परकीय कापडांची होळी केली, त्याच पुण्यात अशा नराधमांची होळी व्हावी,” अशा शब्दांत पीडितेच्या वडिलांनी आपल्या भावना…

Read More

लग्नसराईत नेवासे तालुक्यात वाहतूक कोंडी; महामार्गांवर वाहनांच्या रांगा‎:चाळीशी पार तापमानात‎ नागरिक कोंडीत होरपळले‎

प्रतिनिधी |नेवासे तालुक्यासह परिसरात सध्या लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू असून, यंदा अधिक मास आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विवाहाचे मुहूर्त अत्यंत मर्यादित आहेत. परिणामी, एकाच मुहूर्तावर शेकडो विवाह सोहळे पार पडत असल्याने ग्रामीण भागातील रस्ते आणि मुख्य महामार्ग वाहनांनी ओसंडून वाहत आहेत. मात्र, या गंभीर परिस्थितीकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला…

Read More

दहावी परीक्षेमध्ये ज्ञानसंपदा शाळेचा ध्रुव गायकवाड प्रथम:गणित व विज्ञान विषयात प्रत्येकी १०० पैकी १०० गुण

प्रतिनिधी|अहिल्यानगर येथील ज्ञानसंपदा शाळेने शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत घवघवीत यश संपादन केले आहे. या वर्षीच्या निकालात गायकवाड ध्रुव याने ९७.८ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. गणित व विज्ञान विषयात प्रत्येकी १०० पैकी १०० गुण मिळवले. वेदांत बर्वे याने ९६.२% गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला. ऋषभ वांडेकर याने ९६ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक…

Read More

फुटबॉल स्पर्धेमध्ये "गुलमोहर''‎संघाने कोरले विजेतेपदावर नाव‎:अॅलेक्स कपचा थरार; पार्थ मस्करच्या दोन गोलने गुलमोहर एफसी संघ ठरला सरस‎

प्रतिनिधी|अहिल्यानगर येथील भुईकोट किल्ला येथील मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या ॲलेक्स कप फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गुलमोहर एफसीने फिरोदिया शिवाजियन्स युनायटेड एफसीवर २-० असा विजय मिळवत विजेतेपद पटकावले. गुलमोहर एफसीकडून पार्थ मस्कर याने दोन्ही गोल करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभासाठी अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनचे मानद सचिव रोनप फर्नांडिस, उपाध्यक्ष खालिद सय्यद,…

Read More