Headlines

देहविक्री रॅकेटचा पर्दाफाश; तिघांना अटक:सिव्हिल लाइन्स पोलिसांची धडक कारवाई; सोशल मीडियावरून सौदे

शहरातील उच्चभ्रू वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रामनगर परिसरात सुरू असलेल्या एका अवैध देहविक्री रॅकेटचा सिव्हिल लाइन्स पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा एका अपार्टमेंटमधील भाड्याच्या फ्लॅटवर छापा टाकून दोन तरुणींसह तिघांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या रामनगर भागातील एका अपार्टमेंटमधील फ्लॅट भाड्याने घेऊन तेथे हा अवैध व्यवसाय…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह‎:‘सर्वोपचार’ रुग्णालयात बेड क्षमता होणार दुपटीहून अधिक, मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत कार्यवाहीचे संकेत‎

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाची खाटांची क्षमता ४७६ वरून १,१६० करण्याच्या प्रस्तावाला गती देण्यासाठी मंत्रालयात हालचाली सुरू झाल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या दालनात गुरुवारी बैठक पार पडली. यावेळी अधिष्ठाता डॉ. संजय सोनुने, उपअधिष्ठाता डॉ. दिनेश नैताम यांनी रुग्णालयावरील वाढता ताण आणि खाटांची आवश्यकता व रिक्त पदे भरण्याबाबत भूमिका मांडली. वैद्यकीय शिक्षण…

Read More

शिक्षक दारोदारी; बीएलओ कामांमुळे शैक्षणिक नुकसान:उजनीसह परिसरातील शाळांमध्ये गुणवत्तेवर परिणाम, पालकांमधून व्यक्त होतोय तीव्र संताप‎

तालुक्यातील शाळांमध्ये आधीच शिक्षकांच्या जागा रिक्त असताना, आता शिल्लक शिक्षकांना निवडणूक विभागाच्या ‘बीएलओ’ (मतदार नोंदणी अधिकारी) कामाला जुंपण्यात आले आहे. याचा थेट आणि प्रचंड मोठा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बसत असून, उजनी परिसरातील पालकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सध्या उजनीसह परिसरातील बहुतांश शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. एकाच शिक्षकाला दोन ते तीन वर्ग सांभाळत…

Read More

आरोग्याचा संकल्प:विद्यार्थ्यांच्या ताटात शाळेतच पिकलेल्या सेंद्रीय भाज्या

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार मिळावा, कुपोषणाला आळा बसावा आणि लहानपणापासूनच सेंद्रिय शेतीची ओळख व्हावी, या उद्देशाने जळकोट तालुक्यातील चेरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वसुंधरा महिला शेतकरी गटाने ”पोषण परसबाग” हा अभिनव व प्रेरणादायी उपक्रम साकारला आहे. उमेद अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शाळेच्या परिसरात आता विविध सेंद्रिय भाज्यांची हिरवाई बहरली असून विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह…

Read More

पत्नीने पतीला सर्पदंश देऊन ठार मारले:मेरठमध्ये सकाळी मृतदेह घेऊन रुग्णालयात पळाली, दुधात झोपेच्या गोळ्या दिल्या, लव्ह मॅरेज होते

मेरठमध्ये एका शाळा संचालकाच्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीला सर्पदंश देऊन ठार मारले. कारण पत्नीचे शाळेच्या व्हॅन ड्रायव्हरवर प्रेम होते. दोघांना लग्न करायचे होते, पण पती त्यांच्या मार्गात अडथळा ठरत होता. त्यामुळे दोघांनी गारुड्यासोबत ५ लाख रुपयांची डील करून महिलेच्या पतीची सर्पदंशाने हत्या करण्याचा कट आखला. गुरुवारी रात्री पत्नीने पती अतुल कुमार (३२) याला दुधात झोपेच्या…

Read More

विठूरायाच्या दर्शन रांगेत सापाची एंट्री:गोपाळपूर भाविकांची एकच धावपळ

आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. वाढती गर्दी लक्षात घेऊन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने २४ तास अखंड दर्शन व्यवस्था सुरू ठेवली आहे. मात्र, शुक्रवारी सकाळी लक्ष्मण महाराज मठाजवळील दर्शन रांगेत अचानक साप शिरल्याने काही काळ भाविकांमध्ये एकच घबराट पसरली. यानंतर सर्पमित्रांनी सापाला पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिल्याची माहिती व्यवस्थापक प्रवीण घम यांनी दिली….

Read More

नाझरेच्या काझींची मराठी पाठ्यपुस्तकात कथा:शैक्षणिक गोवा राज्यातील हजारो विद्यार्थी साहित्याचा करणार अभ्यास‎

सांगोला तालुक्यातील नाझरे गावचे सुपुत्र, ज्येष्ठ साहित्यिक व बालसाहित्यकार फारूक एस. काझी यांच्या साहित्याला मोठा सन्मान मिळाला आहे. गोवा राज्याच्या इयत्ता सहावीच्या ‘सुलभ गोमंत भारती’ या मराठी पाठ्यपुस्तकात त्यांच्या कथेचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे गोव्यातील हजारो विद्यार्थी आता त्यांच्या साहित्याचा अभ्यास करणार आहेत. गोवा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) प्रकाशित या पाठ्यपुस्तकात…

Read More

कार व ॲपे रिक्षाचा भीषण अपघात:महिला जागीच ठार , तिघे गंभीर जखमी

तालुक्यातील डिग्रस फाटा येथे सायंकाळी चारचाकी कार व ॲपे रिक्षाचा भीषण अपघात झाला. या घटनेत तीनजण गंभीर जखमी तर दोघे किरकोळ जखमी झाले असून एक ५५ वर्षीय महिला जागीच ठार झाली. चांगुनाबाई पवार व त्यांचे पती शुक्रवारी सायंकाळी ॲपे रिक्षामध्ये बसून राहुरीकडून डिग्रस येथे जात होते. रिक्षा नगर मनमाड महामार्गावरवरुन डिग्रस फाट्याकडे वळत असताना एक…

Read More

अहिल्यानगर:वेगवान युगात "आनंद चालीसा' ठरतेय मानसिक शांततेचा मार्ग

आजच्या वेगवान युगात प्रचंड धावपळ आणि सतत जिंकण्याच्या स्पर्धेमुळे मानवाची मानसिक शांतता हरवत चालली आहे. अशा काळात मानसिक स्थैर्य आणि आत्मिक समाधानासाठी जप, तप, आराधना आणि धर्माचरण अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रवर्तक पूज्य कुंदनऋषीजी महाराज यांनी केले. नवी पेठ येथील जैन स्थानकात गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या ‘आनंद चालीसा’ पाठाच्या वर्षपूर्ती सोहळ्यात ते बोलत…

Read More

Father quits illegal liquor business for one word from beloved daughter

. “बाबा, तुम्ही दारू विकू नका… शाळेत मला सगळे ‘दारूवाल्याची मुलगी’ म्हणून हिणवतात…” एका १५ वर्षांच्या निरागस मुलीने डोळ्यात अश्रू आणून आपल्या बापाला घातलेली ही साद… आणि या भावनिक आग्रहाने एका कुटुंबाचेच नव्हे, तर संपूर्ण गावाचे चित्र बदलून गेले. तालुक्यातील लिंगदेव गावात समाजपरिवर्तनाची एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक घटना घडली. गावात अवैध दारू विकणारे पिनू ऊर्फ…

Read More