Headlines

नरसिंग महाराज मंदिरासमोर साचले पाणी‎:अकाेटच्या ग्रामदैवताकडे दुर्लक्ष; पटांगणाच्या निकृष्ट कामामुळे परिसराला तलावाचे स्वरूप‎

अकोट नगरीचे आराध्य व ग्रामदैवत श्री संत नरसिंग महाराज मंदिराचे सौंदर्य आणि पावित्र्य नेहमीच भाविकांना आकर्षित करत आले. मात्र, सध्या कंत्राटदाराचा बेजबाबदारपणा व नगरपरिषदेच्या नियोजनशून्य कारभारामुळे पवित्र परिसराची दुरवस्था झाली आहे. पावसामुळे मंदिरा . मंदिरासमोरील पटांगणाचे काम पूर्ण झाल्यावर कंत्राटदाराने योग्य उतार दिला नाही. तसेच पाणी निचऱ्याची कोणतीही कायमस्वरूपी व्यवस्था केली नाही. परिणामी, प्रत्येक पावसानंतर…

Read More

आंतरराज्य गुन्हेगारीला बसणार चाप; यंत्रणेत प्रभावी समन्वय:महाराष्ट्र-मध्यप्रदेश राज्यातील पोलिस अधिकाऱ्यांची परतवाड्यात बैठक‎

महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन्ही राज्यांच्या सीमावर्ती भागातील गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी शनिवारी (दि. ४) महत्त्वाची घडामोड घडली. अमरावती ग्रामीण पोलिस दलाच्या पुढाकाराने परतवाडा येथे महराष्ट्र व एमपी राज्यांतील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची ‘आंतरराज्य समन्वय बैठक’ पार पडली. या बैठकीमुळे दोन्ही राज्यांतील पोलीस यंत्रणेत आता अधिक प्रभावी समन्वय निर्माण होणार…

Read More

सेंद्रीय, नैसर्गिक शेती करणाऱ्या 20 शेतकऱ्यांवर कौतुकाची थाप:कृषी दिनानिमित्त कृषी विभागाकडून सन्मान, जिल्हा परिषदेत कार्यक्रम‎

नैसर्गिक व सेंद्रीय पद्धतीने शेती करुनसुद्धा कधीही तोटा न होऊ देणाऱ्या जिल्ह्यातील २० गुणी शेतकऱ्यांचा मंगळवारी जाहीर सत्कार करण्यात आला. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला. . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी होते. तर प्रमुख अतिथी म्हणून विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे,…

Read More

कृउबासच्या उपसभापतिपदी अर्चना कणसे बिनविरोध:सहकार विभागातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत निवड‎

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीत नवा इतिहास रचला गेला आहे. बाजार समितीच्या स्थापनेपासूनच्या इतिहासात प्रथमच एका महिलेला या प्रतिष्ठेच्या पदावर विराजमान होण्याचा बहुमान मिळाला. अर्चना कणसे यांची बाजार समितीच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सहकार विभागातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अलिकडेच एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान विहित मुदतीत अर्चना…

Read More

दोन पुरात वाहून गेले, दोघांवर वीज कोसळली:जून महिन्यात चार बळी, 134 जण जखमी, 500 हून अधिक घरांची पडझड‎

जून महिन्यात समाधानकारक पाऊस पडला नसला तरी त्या महिन्यातील पावसाने ४ बळी घेतले असून इमारतींची पडझड व पावसाशी संबंधित इतर आपत्तीमुळे १३४ जण जखमी झाले आहेत. वादळ-वारा आणि जोराचा पाऊस यामुळे सुमारे ५०० हून अधिक घरांची पडझड झाली. शेतीचेही काही प्रमाणात नुकसान झाले. जूनच्या पावसामुळे १४ तालुक्यांपैकी आठ तालुक्यांतील ४ शहरे आणि २६ गावे बाधित…

Read More

Government sorghum procurement center closed; Protest at tehsil office, many sorghum left at home, payments for purchased sorghum pending

येथील शासकीय ज्वारी खरेदी केंद्र बंद पडल्याने संतप्त शेतकऱ्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पुढारी तथा नगरपंचायतीचे गटनेते प्रकाश मारोटकर व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष समीर दहातोंडे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर धडक दिली. बंद पडलेले खरेदी केंद्र त . खासगी बाजारपेठेत ज्वारी पिकाला कवडीमोल भाव असल्याने शासनाने हमीभाव देऊन पंधरा दिवसांपूर्वी येथे ज्वारी खरेदीचे शासकीय केंद्र सुरु केले…

Read More

आषाढीत पहिल्यांदाच ‘एअर ॲम्बुलन्स'ची सुविधा:आरोग्यमंत्री आबिटकर यांनी घेतला आढावा, वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी 3097 डॉक्टरांचे पथक तैनात‎

प्रतिनिधी | पंढरपूर आषाढी यात्रा कालावधीत गर्दीतून वारकरी भाविकांना आरोग्य सुविधा तात्काळ मिळाव्यात यासाठी सुसज्ज रुग्णवाहिका, बाईक ॲम्बुलन्सचा वापर करण्यात येतो. यावर्षीपासून अत्यावश्यक रुग्णांकरिता एअर ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे, तसेच यंदा यात्रा काळात आरोग्य विभागाकडून ३ हजार ९७ डॉक्टरांचे पथक कार्यरत राहणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर…

Read More

बार्शीत नऊ दिवसाआड पाणीपुरवठा:296 कोटी ख र्चाच्या कामात महामार्ग व शेतकऱ्यांमध्ये भूसंपादनाचा वाद‎

शहरातील पाणीपुरवठ्याची सद्यस्थिती अत्यंत बिकट आणि तीव्र पाणीटंचाईची आहे. सध्या बार्शीकरांना ४ ते ६ दिवसाआड किंवा काही भागात ८ ते ९ दिवसांनंतर विस्कळीत पाणीपुरवठा होत आहे. बार्शी नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत (३० जून २०२६) आणि आमदार राजेंद्र राऊत यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार सद्यस्थितीची मुख्य कारणे खालीलप्रमाणे आहेत. बार्शी शहराला दररोज २ कोटी ५० लाख (अडीच कोटी)…

Read More

उपमुख्यमंत्री झाल्यानंतर पंढरपूरला दिली पहिलीच भेट:बळीराजा सुखी तर संसार सुखी, पाऊस पडू दे; सुनेत्रा पवारांचे विठ्ठलाला साकडे

बळीराजा सुखी झाला तरच जगाचा संसार सुखी होतो. त्यामुळे महाराष्ट्रात लवकरात लवकर चांगला पाऊस पडू दे, राज्यातील माझा शेतकरी सुखी आणि समाधानी राहू दे, असे साकडे राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी घातले. उपमुख् . मंचर तालुक्यातील एका मठाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते शनिवारी झाले. यानिमित्ताने त्यांचा दौरा होता. यावेळी आमदार दिलीप वळसे…

Read More

योजनांचा लाभ न मिळणाऱ्या रूग्णांवर धर्मादायमध्ये मोफत उपचार करणार:आमदार अभिजीत‎ पाटील यांची ग्वाही‎

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत पात्र न ठरणाऱ्या गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत दिली जाते. परंतु ज्या गरजू रूग्णांना या दोन्ही मदतीचे लाभ मिळत नाहीत अशा रूग्णांना डॉक्टरांनी धर्मादाय रुग्णालयांमध्ये रेफर केल्यास आपण त्यांच्या मोफत इलाजाची सोय करून देणार असल्याची ग्वाही माढा-पंढरपूर मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांनी दिली. ते माढा येथील डॉ…

Read More