'राष्ट्राची पायाभरणी शालेय स्तरावर होते':नूमवी जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात विवेक सावंत यांचे प्रतिपादन
महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत यांच्या हस्ते नू.म. वि. जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ व्यावसायिक विठ्ठल मणियार आणि ज्येष्ठ उद्योजक श्रीकृष्ण चितळे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी बोलताना सावंत यांनी ‘राष्ट्राची पायाभरणी शालेय स्तरावर होते’ असे मत व्यक्त केले. सावंत म्हणाले की, आयुष्याच्या वाटचालीतील विद्यार्थी दशा हा महत्त्वाचा टप्पा आहे. या काळात पालक आणि गुरूजनांकडून…