Headlines

आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्क राहावे:विभागीय आयुक्त नयना गुंडे यांचे निर्देश

पावसाळ्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांसाठी प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात. पूरग्रस्त, संपर्क तुटणाऱ्या गावांत तसेच आदिवासी क्षेत्रातील दुर्गम भागांत तत्काळ मदत पोहोचेल. यादृष्टीने प्रभावी नियोजन करावे. यासाठी सर्व स्तरांवरील संपर्क यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि बचाव पथके २४ तास कार्यान्वित ठेवून जिल्हा प्रशासनाने नेहमी सतर्क राहावे. असे स्पष्ट निर्देश विभागीय आयुक्त नयना गुंडे यांनी…

Read More

महामंडळांना आमदारांनी बळकटी द्यावी:‘चौथा स्तंभ’ मजबूत करण्यासाठी पत्रकार, विक्रेत्यांचे साकडे, निर्णयाकडे लागले लक्ष‎

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाने पुढाकार घेतला आहे. संघाच्या शिष्टमंडळाने चांदूर-धामणगाव रेल्वेचे आमदार प्रताप अडसड यांची भेट घेत पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी शासनाने घोषित केलेल्या महामंडळांना बळकटी देण्याची मागणी केली आहे. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मिडियाचे पत्रकार व संबंधित कर्मचारी तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदनही यावेळी…

Read More

Taiwan Travelogue Book Wins Booker Prize; Missile Test Success

5 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- आंतरराष्ट्रीय (INTERNATIONAL) 1. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारतात येणार 20 मे रोजी रशियाच्या सरकारी वृत्तसंस्था TASS ने माहिती दिली की, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन BRICS 2026 मध्ये सहभागी होण्यासाठी भारतात येतील. 18 वी BRICS 2026 शिखर परिषद 12 आणि 13…

Read More

‘तुमचं बरोबर आहे’ या मंत्राने कटू प्रसंग टळतात:मन करा रे प्रसन्न’ विषयावर डॉ. संजय उपाध्ये यांचे व्याख्यान‎

मनाचा थांग भल्याभल्यांना लागत नाही. संत तुकाराम, समर्थ रामदास, संत ज्ञानेश्वर अशा अनेक संतांनी मनाचे महत्त्व सांगितले आहे. आयुष्याच्या प्रवासात चढ-उतार येणारच. पण प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा मनाची प्रसन्नता ठेवता येते हे संतांनी दाखवून दिले आहे. स्वतःबद्दलचे अवास्तव भ्रम, अहंकार, द्वेष, मत्सर या गोष्टी मनाच्या आरोग्याला बाधक आहेत. ‘तुमचे बरोबर आहे’ हा महामंत्र लक्षात ठेवला तर…

Read More

लोकसहभागातून ‘पंचशतावरी जलसंवर्धन प्रकल्प’:80 फूट पाषाण विहिरीत पाणी, अप्रुका नदीवर नवा प्रयोग, परिसरातील विहिरींच्या पाणीसाठ्यात वाढ‎

वाढेगाव माणगंगा भ्रमणसेवा संस्था वाढेगाव व श्री बृहत भारत समाज सेवा संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तसेच मेडशिंगी व वाढेगावचे ग्रामस्थ यांच्या सहकार्याने लोकसहभागातून सन २०२५ मध्ये ‘जागतिक जलसंवर्धन पं . सन २०२५ मध्ये जलसंवर्धन पंधरवड्यानिमित्त माणगंगा भ्रमणसेवा संस्थेने एक प्रयोग हाती घेऊन अप्रुका नदीवर जि.प. सदस्य अतुल पवार यांच्या…

Read More

आंदोलन:औषधांच्या ऑनलाइन विक्रीविरोधात‎ जिल्हाभरातील 4500 मेडिकल बंद‎

सोलापूर अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने पुकारलेल्या देशव्यापी औषध विक्रेता बंदला सोलापूर शहर आणि जिल्ह्यातून शंभर टक्के पाठिंबा मिळाला. या बंदला सक्रिय पाठिंबा दर्शविण्यासाठी आणि आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूर जिल्हाभरातील ४५०० औषध विक्रेत्यांनी मेडिकल दुकाने बंद ठेवली. तालुक्याच्या ठिकाणी निवेदन देण्यात आले. अत्यावश्यक सेवेत प्रशासनाने औषधे देण्याची व्यवस्था केली होती. सोलापुरात केमिस्ट अँड…

Read More

UP Banda 48°C Hottest; MP-Maharashtra Hit 47°C

भोपाळ/जयपूर/लखनऊ/पाटणा4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक देशात तीव्र उष्णता आणि उष्णतेची लाट सुरू आहे. हवामान विभागाच्या मते, पाकिस्तानमधील बलुचिस्तान आणि थार वाळवंटातून येणाऱ्या कोरड्या आणि उष्ण वाऱ्यांमुळे उत्तर भारतातील मैदानी प्रदेशात उष्णता वाढत आहे. यामुळे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनमध्ये जाणवणारी उष्णता आताच जाणवत आहे. बुधवारी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, पंजाब, ओडिशा आणि…

Read More

गावही कूस बदलतेय:काळाच्या ओघात गावरान आंबे नष्ट; आडी अन् सुवासही झाला दुर्मीळ

शेतातील बांधावरची जुनी मोठाली गावरान आंब्याची झाडे काळाच्या ओघात नष्ट झाल्याने गावरान आंबा, त्याच्या ‘आडी’ आणि सुगंधही दुर्मिळ झाला आहे. पूर्वी सर्रास शेतकऱ्यांच्या बांधावर अथवा शेतात नैसर्गिक रित्या उगवण झालेली मोठी आंब्याची झाडे असायची. गावोगावी ठराविक भाग आमराई म्हणून ओळखला जायचा. मात्र काळाच्या ओघात विभक्त कुटुंब पद्धतीमुळे शेतीचेही विभाजन होऊ लागले, परिणामी विभागून आलेल्या जमिनीत…

Read More

कोर्टीत रास्ता रोको करताच वीजपुरवठा सुरळीत:आंदोलन दडपण्याचा प्रयत्न फसला; तातडीने सिंगल फेज सुरू

कोर्टी (ता. पंढरपूर) परिसरात गेल्या तीन महिन्यांपासून सिंगल फेज वीज मिळत नाही. थ्रीफेज विजही रोटेशन पद्धतीने दिवसा न मिळता फक्त रात्रीचाच वेळ दिल्याने शेतकरी, नागरिक, विद्यार्थ्यांचे हाल होत होते. याबाबत वेळोवेळी मागणी करूनही वीज वितरणकडून प्रतिसाद मिळत नसल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी पंढरपूर-कराड मार्गावर कोर्टी महादेव मंदिराजवळ रास्तारोको आंदोलन केले. त्यानंतर वीज वितरणकडून सिंगल फेज वीजपुरवठा…

Read More

जिल्ह्यातील 8300 मेडिकल शटर राहिले बंद‎:ऑनलाइन औषध विक्री विरोधात केमिस्ट, ड्रगिस्ट असोसिएशनचा संप, जिल्ह्यात प्रतिसाद‎

ऑनलाइन औषध विक्री आणि ई-पोर्टल्सच्या मनमानी कारभाराविरोधात अहिल्यानगर जिल्हा आणि शहरातील औषध विक्रेत्यांनी बुधवार (२० मे) रोजी कडकडीत बंद पाळला. अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेच्या आवाहनानुसार, अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने हा बंद पुकारला होता. यामध्ये जिल्ह्यातील तब्बल ८ हजार ३०० लहान-मोठ्या औषध विक्रेत्यांनी शंभर टक्के सहभाग नोंदवत आपली दुकाने बंद ठेवली. या आंदोलनादरम्यान…

Read More