Headlines

अकोलेकर हैराण:रात्री उशिरापर्यंत असतो 31 अंशांवर पारा; बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे रात्रभर उकाडा

शहरात गत तीन दिवसांपासून अकोलेकरांना दिवसासह रात्रीही असह्य उकाडा व गरम झळांचा सामना करावा लागत आहे. यामागे हवामानाचा बदललेला पॅटर्न व वाढते शहरीकरण हे प्रमुख कारण आहे. सिमेंट काँक्रीटची बांधकामे दिवसा उष्णता शोषून रात्री हळूहळू बाहेर सोडत असल्याने रात्री उशिरापर्यंत ३१ अंशांवर तापमान रहात असून पहाटेपर्यंत उकाडा जाणवत आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने विदर्भात १९…

Read More

आषाढीला पंढरपूर जाणाऱ्या मानाच्या पालख्यांची संख्या वाढवण्याची मागणी:विदर्भाच्या अकरा जिल्ह्यांतून कौंडण्यपूरच्या एकाच पालखीला मान‎

आषाढी एकादशी यात्रेनिमित्त तीर्थक्षेत्र पंढरपूर येथील वारीकरिता मानाच्या दहा पालख्यांसोबत येणाऱ्या दिंड्यांना प्रती दिंडी वीस हजार रुपये अनुदान देण्यास शासनाने १६ जुलै २०२५ रोजीच्या शासन परिपत्रकाद्वारे मान्यता प्रदान केली आहे. मात्र, शासनाने ज्या दह . शिवाय दिंड्यांना मिळणाऱ्या अनुदानाची रक्कम नोंदणीकृत दिंड्यांच्या खात्यामध्ये जमा होत असल्याने मोठ्या संख्येने अकरा जिल्ह्यांतून दिंड्या जमा होतील. ह्या दिंड्यांचे…

Read More

लग्नाला 100 दिवसही झाले नाहीत, तोच ट्रॅव्हल्सच्या धडकेत नवदाम्पत्य ठार:अमरावती-बडनेरा एक्स्प्रेस हायवेच्या वडूरा लेन कटींगजवळील घटना‎

अवघ्या तीन महिन्यांपुर्वी लग्न झालेल्या एका नवदाम्पत्यासाठी अमरावतीवरुन पुण्याकडे जाणारी खासगी बस काळ बनली. या बसने दिलेल्या धडकेत नवदाम्पत्याच्या स्वप्नांची क्षणात राखरांगोळी झाली. पाळा येथील हे नवदाम्पत्य दुचाकीने वलगाववरुन पाळा येथे जाण्यासाठी अमर . बडनेरालगतच्या पाळा येथील पुरण कौशल कोठार (वय २९) आणि त्यांची पत्नी वैष्णवी पुरण कोठार (वय २७) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या नवदाम्पत्याचे…

Read More

उजनीतील गाळ उपशाचे ठरलं:शेतकऱ्यांना जमीन सुपिकतेसाठी होणार उपलब्ध, गाळमिश्रित वाळू वेगळी करून मक्तेदाराला विक्रीची मुभा

. राज्यातील धरणांची कमी होत चाललेली पाणी साठवण क्षमता आणि अनियंत्रित वाळू उपशाच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उजनीसह सहा मोठ्या प्रकल्पांमधून प्रायोगिक तत्त्वावर गाळ व गाळमिश्रित वाळू काढण्यास मंजुरी देण्यात आली आहे. उजनी धरणात सध्या तब्बल १९.२५ टीएमसी गाळ साचला असून, या निर्णयामुळे कागदावरचे पाणी खऱ्या अर्थाने धरणात साठण्यास मदत होणार…

Read More

मोहोळ तालुक्यात पाणंद रस्त्यांची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा

ग्रामीण भागाचा विकास आणि शेतकऱ्यांची सोय याला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. मोहोळ विधानसभा मतदारसंघातील पाणंद रस्त्यांची कामे दर्जेदार पद्धतीने आणि दिलेल्या वेळेतच पूर्ण करा, अशा कडक सूचना आमदार राजू खरे यांनी महसूल प्रशासनाला दिल्या आहेत. मोहोळ तहसील कार्यालय येथे आयोजित विशेष बैठकीत ‘मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ते योजना’ अंतर्गत मतदारसंघातील विविध कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला,…

Read More

तीव्र उन्हामध्ये कांदा काढणीला आला वेग

सध्या बाजारात कांद्याला समाधानकारक भाव मिळत नसला, तरी “शेती थांबत नाही’ हे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. जुन्नर तालुक्यातील आळेफाटा परिसरातील शेतांमध्ये सध्या कडक उन्हाची पर्वा न करता कांदा काढणीची मोठी लगबग सुरू आहे. परिसरातील आळे, संतवाडी, कोळवाडी, लवनवाडी, राजुरी, तांबेवाडी, बोरी बुद्रुक, पिंपळवंडी, काळवाडी, उंब्रज नंबर एक व दोन या गावांमध्ये मजुरांच्या साहाय्याने…

Read More

कृषी कार्यालयाला रस्ताच नाही; निधी मंजूर, तरी कामासाठी मुहूर्त मिळेना:2.20 कोटींचा निधी कागदावरच, पावसाळ्यापूर्वी कामाची शेतकऱ्यांची मागणी‎

कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघातील लाखो शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामकाजाचा अविभाज्य अंग असलेल्या तालुका कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हा मध्यवर्ती फळ रोपवाटिका व बीजगुणन केंद्र या कार्यालयांना ये-जा करण्यासाठी रस्ताच नसल्याने ही तिन्ही कार्यालये दुर्गम बेट . अनिल सिरसाठ, कडूबा पवार, प्रविण काशिनंद, प्रल्हाद लोखंडे, अंकुश सोनवणे, बाळकृष्ण पगारे, धिरज नगराळे, आकाश बोलधने या शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी…

Read More

मनमाड-नांदगाव रस्त्यावर इंधन टँकरच्या बेशिस्त पार्किंगमुळे अपघातांची मालिका:पानेवाडी-नागापूर परिसरात रस्त्याच्या दुतर्फा टँकरच्या रांगांमुळे वाहतूक कोंडी‎

मनमाड-नांदगाव मार्गावरील पानेवाडी आणि नागापूर परिसरात अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले असून, अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. या महामार्गावर असलेल्या इंधन प्रकल्पांसमोर दोन्ही बाजूंनी टँकर चालक आपले टँकर अत्यंत बेशिस्तपणे उभे करत असल्याने दररोज . वाहतुकीला अडथळा येत असल्याने कोंडी हा महामार्ग विदर्भ आणि मराठवाड्याला नाशिक व मुंबईशी जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्याने येथे वाहनांची मोठी…

Read More

बहुजन हक्क परिषद:शिक्षण भांडवलदारांच्या दावणीला‎, वणीमध्ये सुजात आंबेडकरांचा सरकारवर घणाघात‎

वंचित बहुजन आघाडी दिंडोरी तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेली बहुजन हक्क निर्धार परिषद शुक्रवारी (दि. १५) येथील खुशी बँक्वेट हॉलमध्ये उत्साहात पार पडली. यावेळी बोलताना वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केंद्र व राज्य सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. शिक्षण क्षेत्रातील वाढते खासगीकरण हा गरिबांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचा अप्रत्यक्ष प्रयत्न असून सरकारने शिक्षण भांडवलदारांच्या दावणीला…

Read More

दारूच्या नशेत गावकऱ्याशी भांडल्याने भावाचा डोके जमिनीवर आपटून खून:अपघाती मृत्यूचा बनाव, तांत्रिक तपासातून उलगडा‎, सिल्लोडच्या मंगरूळ येथील घटना

. तालुक्यातील मंगरूळ येथे शेतातून घरी येताना ३० वर्षीय युवकाचा दुचाकीवरून पडल्याने अपघाती मृत्यू झाल्याची घटना रविवार (१० मे) रोजी घडली होती. या प्रकरणी पोलिसांच्या तपासात मृत्यूचा उलगडा झाला असून, दारूच्या नशेत गावकऱ्याशी भांडल्याने सख्ख्या भावानेच लहान भावाचे डोके जमिनीवर आपटून खून केल्याचे उघडकीस आले आहे. शुभम बालाजी खेळवणे (३०) असे मृताचे, तर अतुल बालाजी…

Read More