Headlines

धीरज यांच्या मृत्यूनंतर शहरामध्ये कडकडीत बंद; कब्रस्तानात अंत्यविधीच्या पावित्र्याने पेच:मुकुंदनगर येथील हल्ल्यात जखमी झालेल्या परदेशींचा अखेर मृत्यू; शहरासह उपनगरांत तणाव‎

मुकुंदनगर येथे मारहाणीत जखमी झालेल्या मनपाच्या पथदिवे दुरुस्तीच्या ठेकेदार संस्थेचा कर्मचारी धीरज रजपूत – परदेशी यांचा तिसऱ्या दिवशी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूची बातमी पसरताच संपूर्ण शहरात तणाव निर्माण झाला. सकल हिंदू समाजाच्या वत . तेलंगणातून तिघे ताब्यात, शहरातूनही दोघांना अटक दरम्यान, मयत धीरज कचरुसिंग रजपूत – परदेशी (रा. माधवबाग, भिंगार) यांच्या मृत्यूप्रकरणी मेहराज…

Read More

बार्शीतील 80% क्षेत्र ओलिताखाली आणल्याशिवाय मी गप्प बसणार नाही:बार्शी उपसा सिंचन योजनेचे पाणी कोरफळे शिवारात‎

बार्शी उपसा सिंचन योजनेअंतर्गत कोरफळे शिवारात आलेल्या पाण्याचे पूजन केल्यानंतर आमदार राजेंद्र राऊत भावुक झाले. अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर या भागातील कोरडवाहू शेतकऱ्यांच्या शेतीला बार्शी उपसा सिंचनच्या माध्यमातून पाणी मिळणार असल्याने आमदार राऊत यांन . बार्शी उपसा सिंचन योजनेअंतर्गत १२,५५० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. तालुक्यात त्याची कामे प्रगतिपथावर आहेत. याअंतर्गत उपळाई ते जामगाव (ता. माढा)…

Read More

साखळी नदीच्या पुराचा ग्रामस्थांना त्रास; नदीपात्रावर पुल बांधून देण्याची मागणी:धामक-अमरावती एसटी बससेवेसाठीही आमदारांना निवेदनाद्वारे घातले साकडे‎

अलिकडेच झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील साखळी नदीला पूर आला होता. या पुरामुळे गहजब झाला. दरम्यान पुरामुळे वारंवार दळणवळण प्रभावीत होत असल्याने या नदीवर पुलाची मागणी केली आहे. त्याचवेळी धामक ते अमरावती मार्गावर नियमित बससेवेचीही मागणी पुढे आली आहे. . पुलाच्या बांधकामासाठी केंद्रीय रस्ते निधी (सी.आर.एफ.) अंतर्गत आवश्यक निधी मंजूर करण्याची मागणी त्यांनी केली. अतिवृष्टीत नांदगाव (खंडेश्वर)…

Read More

श्रीक्षेत्र सावंगा विठोबा नगरीमध्ये श्रावण मास मांड, चंदनउटी उत्सव:12 ऑगस्टला धार्मिक कार्यक्रम; भाविकांसाठी महाप्रसादाचे केले नियोजन‎

चांदूर रेल्वे तालुक्यातील श्री क्षेत्र सावंगा विठोबा येथील श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान येथे बुधवारी, १२ ऑगस्टला श्रावण मास मांड अखंड भजन शुभारंभ, अमावस्येनिमित्त चंदनउटी उत्सवाचे आयोजन केले आहे. श्रावण मास मांडची सुरुवात सका . भाविकांसाठी दररोज महाप्रसाद बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांसाठी संस्थानच्या अन्नदान समितीच्या वतीने दररोज दुपारी १२ ते १.३० आणि रात्री…

Read More

दूध भेसळ प्रकरणी 10 नवे आरोपी अटक:आरोपींची संख्या 36 वर पोहोचली; 11 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी

पुणे जिल्ह्यात उघडकीस आलेल्या दूध भेसळ प्रकरणाचा तपास अधिक व्यापक करण्यात आला आहे. या प्रकरणी आणखी १० आरोपींना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना ११ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यामुळे या प्रकरणात आतापर्यंत अटक झालेल्या आरोपींची एकूण संख्या ३६ वर पोहोचली आहे. या मोठ्या दूध भेसळ रॅकेटचा तपास अधिक प्रभावीपणे करण्यासाठी विशेष तपास पथकाची…

Read More

पुण्यात उद्या भाजपची तिरंगा रॅली:ललित महल ते गरवारे चौक मार्गावर वाहतुकीत बदल, 'या' मार्गांचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत पुणे शहरात मंगळवारी (11 ऑगस्ट) तिरंगा गौरव समिती, पुणे यांच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार असल्याची माहिती भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली. यामुळे भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे. ही रॅली दुपारी…

Read More

कुणबी दाखले रद्द करण्याचे आदेश मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलन:मराठ्यांचे वाटोळे केले तर सुट्टी देणार नाही- मनोज जरांगे पाटील

कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी देण्यात आलेले आदेश तात्काळ मागे घ्यावेत आणि झालेली चूक दुरुस्त करावी. मुख्यमंत्र्यांनी आपल्या मंत्र्याची चूक मान्य करावी, अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. सांगली दौऱ्यावर असताना ते बोलत होते. मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून ठिकठिकाणी मराठा…

Read More

औंध रुग्णालयाच्या 50 खाटांच्या आयसीयूची चौकशी:आरोग्य विभागाने सात दिवसात अहवाल मागवला

औंध येथील जिल्हा रुग्णालयात कोरोनाकाळात उभारण्यात आलेल्या 50 खाटांच्या अतिदक्षता विभागाच्या (आयसीयू) वापराबाबत आरोग्य विभागाने चौकशीचे आदेश दिले आहेत. या आयसीयूतील अनेक खाटा सध्या बंद असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा अहवाल सात दिवसांत सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोरोना महामारीच्या काळात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, जिल्हा रुग्णालयात अतिरिक्त 50 खाटांचा आयसीयू तयार…

Read More

आमची सत्ता येऊ द्या, पक्ष कसे फुटतात ते दाखवून देऊ:संजय राऊतांचा भाजपला इशारा, जयंत पाटलांच्या विमान प्रवासावरही लगावला टोला

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सडकून टीका केली. शरद पवार गटाच्या खासदारांची पंतप्रधान मोदींसोबतची नियोजित भेट, राज्यात झालेले पक्षांतर आणि जयंत पाटील यांच्या विमान प्रवासाच्या मुद्द्यांवर राऊत यांनी अत्यंत आक्रमक आणि खोचक शब्दांत उत्तरे दिली. सत्ता गेल्यावर भाजपची अवस्था ‘माचीसच्या रिकाम्या…

Read More

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती:मराठवाड्यात पहिल्या टप्प्यात 1.30 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 932 कोटी जमा; संभाजीनगर आघाडीवर

मराठवाड्यात अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेमध्ये पहिल्या टप्प्यात 6.18 लाख शेतकऱ्यांपैकी 1.30 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 932 कोटी रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा झाली आहे.यामध्य सर्वात जास्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 35 हजार शेतकऱ्यांना 232 कोटी रुपयांचा समावेश आहे. राज्य शासनाने अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना जाहिर केली आहे. त्यानुसार शासनाने प्रायोगिकतत्वावर 533 शेतकऱ्यांची यादी जाहिर केली होती. त्यानंतर…

Read More