सरकारने घेतले 'फरार गँग'चे पालकत्व:आरोपी फरार झाले की, त्यांना सरकारी सेफ पॅसेज मिळाला, ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंचा सवाल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने राज्यातील विविध प्रकरणातील फरार गँगचे पालकत्व घेतल्याची तिखट टीका ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केली आहे. मुख्यमंत्री गुन्हेगारांना कडक शासन करण्याची आपली रेकॉर्डेट कॅसेट वाजवतात, पण प्रत्यक्षात अनेक प्रकरणातील आरोपी अद्याप सापडले नाहीत. हे आरोपी स्वतःहून गायब झाले की, त्यांना सरकारी सेफ पॅसेज देऊन गायब केले गेले?…