Headlines

माझा आत्मा भटकत राहावा ही इच्छा:पत्नीला मृतदेहाला स्पर्शही करू देऊ नका; 52 वर्षीय लिपिकाची सहारनपूरमध्ये गोळी झाडून आत्महत्या

यूपीच्या सहारनपूरमध्ये एका ५२ वर्षीय पदवी महाविद्यालयातील लिपिकाने आत्महत्या केली आहे. शनिवारी संध्याकाळी ७ वाजता त्यांनी घरातच पिस्तुलाने स्वतःला गोळी मारली. आवाज ऐकून पत्नी धावत पोहोचली. तिने पाहिले असता, ते रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आले, जिथे त्यांचा मृत्यू झाला. आत्महत्या करण्यापूर्वी लिपिकाने आपल्या भाचीला व्हॉट्सॲपवर एक नोट पाठवली होती. त्यात लिहिले…

Read More

विंचूरजवळ 18 लाखांचा अनुदानित युरिया जप्त:कृषी विभाग व पोलिस कारवाई; दोघांवर गुन्हा‎

निफाड तालुक्यातील विंचूरजवळील विष्णूनगर येथे अनुदानित युरियाच्या काळाबाजाराचा मोठा पर्दाफाश झाला आहे. कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने आणि लासलगाव पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ७२८ गोण्या अनुदानित युरिया किंमत अंदाजे १८ लाख २० हजार तर दोन ट्रक किंमत सुमारे ७५ लाख असा एकूण सुमारे ९३ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी ज्ञानेश्वर दगू…

Read More

विद्यार्थ्यांनी घेतली सायबर सुरक्षेची शपथ!:सायबर जनजागृतीसाठी पोलिसांनी राबवला अनोखा उपक्रम‎

सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आळे येथील ज्ञानराज हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे सायबर सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पोलीस निरीक्षक विश्वास जाधव यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलवर येणाऱ्या अनोळखी लिंक, एपीके फाईल किंवा संशयास्पद संदेशांवर क्लिक न करण्याची, कोणालाही ओटीपी किंवा बँकेची गोपनीय माहिती न…

Read More

राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी समन्वयाने हटवणार अतिक्रमणे:जामखेडच्या विकासासाठी सर्वपक्षीय एकजूट; बैठकीत निर्णय‎

गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-डीच्या कामाला गती देण्यासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. राष्ट्रीय महामार्गालगतच्या शासकीय भूखंडांवरील अतिक्रमणे नियमानुसार हटविण्याचा निर्णय महसूल, राष्ट्रीय महामार्ग विभाग, . कारवाईदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन आवश्यक सहकार्य करणार असून सर्व विभागांनी समन्वयाने काम करून महामार्गाचे रखडलेले काम तातडीने मार्गी लावण्याचा निर्धार व्यक्त केला. मुस्लिम…

Read More

तिरुपतीचा लाडू आज 311 वर्षांचा झाला:आधी चुलीवर बनवला जात होता प्रसाद; आता AI मशीन बनवत आहेत

जगातील सर्वात श्रीमंत तिरुपती मंदिरात भक्तांना मिळणाऱ्या श्रीवारी लाडूच्या प्रसादाला आज 311 वर्षे पूर्ण होत आहेत. तीन शतके उलटूनही लाडूची चव तशीच टिकून आहे. पूर्वी हा लाडू लाकडी चुलीवर बनवला जात असे. आता एआय आधारित मशीन श्रीवारी लाडूमध्ये वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालातील भेसळ तपासत आहेत. 1715 मध्ये पहिला लाडू देवाला अर्पण करण्यात आला होता 2…

Read More

लोकशाहीर अण्णाभाऊ यांचे विचार अन् साहित्य समाजाला आजही दिशादर्शक:लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना शहरातील संस्था, संघटनांतर्फे अभिवादन‎

. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या प्रभावी लेखणी आणि शाहिरीच्या माध्यमातून समाजातील वंचित, कष्टकरी, श्रमिक घटकांचा आवाज बुलंद केला. त्यांनी आपल्या साहित्याद्वारे सामाजिक विषमता, अन्यायाविरोधात जनजागृती घडवून आणली. त्यांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आणि नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत, अशा शब्दांत विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे…

Read More

मनपातर्फे शहरात डेंगूमुक्त अभियानाला सुरुवात:श्रमिकनगरमध्ये डेंगू जनजागृतीचा प्रभावी उपक्रम, परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन‎

अहिल्यानगर महानगरपालिका आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने श्रमिकनगर येथे ‘डेंगूमुक्त अहिल्यानगर अभियानाचा’ शुभारंभ महिला व बालकल्याण समितीच्या सभापती दिपाली बारस्कर यांच्या हस्ते करण्यात आला. अभियानांतर्गत परिसरातील पाणीसाठ्यांची तपासणी करण्यात आली तसेच नागरिकांमध्ये डेंगू प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी बोलताना सभापती बारस्कर म्हणाल्या, आरोग्य हीच माणसाची खरी संपत्ती आहे. धकाधकीच्या जीवनात अनेकजण स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात….

Read More

पारनेर आगारात पाच नवीन राजमाता जिजाऊ बस दाखल:आमदार काशिनाथ दाते‎यांच्या हस्ते लोकार्पण‎

पारनेर आगाराच्या ताफ्यात पाच नवीन राजमाता जिजाऊ बस दाखल झाल्या आहेत. आमदार काशिनाथ दाते यांच्या हस्ते या बसेसचे शनिवारी लोकार्पण करण्यात आले. महामंडळाच्या अन्य बसच्या तुलनेत या नवीन बस अत्याधुनिक आहेत. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. आमदार दाते म्हणाले, राज्य सरकार विविध घटकांतील नागरिकांना प्रवास दरात मोठ्या प्रमाणावर सवलती देते. लाडक्या बहिणींना निम्म्या दरात…

Read More

UP Election 2027 Political Equation; AIMIM ASP(KR) Apna Dal Vs BJP SP

Marathi News National UP Election 2027 Political Equation; AIMIM ASP(KR) Apna Dal Vs BJP SP | Muslim Dalit Voters लखनऊ11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक 2027 च्या यूपी विधानसभा निवडणुकीत 5 राज्यांमधील 12 प्रादेशिक पक्ष उतरण्याची तयारी करत आहेत. बिहारमधील JDU, लोजपा आणि VIP पासून महाराष्ट्रातील शिवसेना (UBT) आणि NCP (SCP) पर्यंत यूपीमध्ये आपले नशीब आजमावू इच्छित…

Read More

भौतिक सुखांपेक्षा आध्यात्मिकता योग्य‎:संत डॉ. संतोष देवजी महाराज यांचे प्रतिपादन : जीवनकार्याची दिली उदाहरणे‎

येथील सिंधू नगर स्थित पूज्य शिवधारा आश्रमात सुरू असलेल्या श्री शिवधारा झूलेलाल चालिहा अंतर्गत १६ दिवसांच्या सत्संग प्रवचनमालेत परमपूज्य संत श्री डॉ. संतोष देवजी महाराज यांनी आध्यात्मिकतेचे महत्त्व विशद करताना, भौतिक सुखांपेक्षा आध्यात्मिकतेत मिळणारा आनंद हा सर्वश्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन केले. प्रवचनात ते म्हणाले की, नवीन कपडे परिधान करणे, नवीन घर बांधणे, शाळा-महाविद्यालयात प्रवेश मिळणे तसेच…

Read More