Headlines

काश्मीर- गुलमर्ग रोपवे अचानक थांबला, हवेत 300 पर्यटक अडकले:यांत लहान मुले-वृद्धही, अनेक लोक घाबरून रडू लागले; सेना-पोलिसांचे बचावकार्य सुरू

जम्मू-काश्मीरमधील प्रसिद्ध गुलमर्ग रोपवे (गुलमर्ग गोंडोला) मध्ये सोमवारी मोठा तांत्रिक बिघाड झाला. यामुळे रोपवेच्या सर्व केबिन हवेतच थांबल्या. सुमारे 300 पर्यटक अडकले. अनेक पर्यटक घाबरून रडू लागले आणि खाली उतरवण्यासाठी ओरडू लागले. प्रत्यक्षदर्शींच्या मते, लहान मुले आणि वृद्धांमध्ये सर्वाधिक भीतीचे वातावरण दिसून आले. घटनेची माहिती मिळताच श्रीनगरहून विशेष बचाव पथके घटनास्थळी पाठवण्यात आली आहेत. सेनाही…

Read More

वार्षिक 14 लाख रुपये कमावणाऱ्या पत्नीला पोटगी नाही:हायकोर्ट म्हणाले – पत्नीची मागणी पतीचे 'एक पाउंड मांस' वसूल करण्यासारखी

भोपाळमध्ये राहणाऱ्या एका महिलेने पतीकडून अंतरिम पोटगीची (मेंटेनन्स) मागणी केली होती. ही मागणी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. न्यायालयाने म्हटले की, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तीला पोटगी दिली जाऊ शकत नाही. सुनावणीत उच्च न्यायालयाने शेक्सपियरच्या प्रसिद्ध नाटक ‘मर्चंट ऑफ व्हेनिस’ चा उल्लेख करत टिप्पणी केली की, ही मागणी पतीकडून “एक पाउंड मांस” वसूल करण्याच्या प्रयत्नासारखी वाटते….

Read More

डिझेलसोबत पेट्रोलची लिंकींग:पेट्रोलपंप चालकांची तक्रार; जिल्हाधिकाऱ्यांच्या अत्यावश्‍यक सेवेसाठी इंधन देण्याच्या सूचना

हिंगोली जिल्ह्यात काही पेट्रोलपंपावर डिझेल देण्यासाठी कंपनीकडून पेट्रोलची लिंकींग केल्या जात असल्याची तक्रार काही पेट्रोलपंप चालकांनी शुक्रवारी ता. २९ जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत केली आहे. जिल्ह्यात अत्यावश्‍यक सेवेसाठी तातडीने डिझेल उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या आहेत. हिंगोली जिल्हयातील नालेगाव येथील एका गरोदर महिलेला वेळेवर रुग्णवाहिका मिळाली नाही. केवळ इंधन नसल्याने रुग्णवाहिका…

Read More

आत्मज्ञान हेच जीवनातील खरे ज्ञान- डॉ. सी. बी. कुलकर्णी:सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचातर्फे डॉ. कुलकर्णी यांना पुरस्कार‎

मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे. म्हणूनच या जन्मात आपला उद्धार करून घेतला पाहिजे. माझ्या या मानव जन्माचे प्रयोजन काय याचा विवेक बुद्धीने प्रत्येकाने विचार करावा, असे प्रतिपादन डॉ. सी. बी. कुलकर्णी यांनी केले. सावेडी ज्येष्ठ नागरिक मंचातर्फे यंदाच्या वर्षी ज्ञानविज्ञान पुरस्कार डॉ. चिंतामण भालचंद्र कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी डॉ….

Read More

The current government is not in line with the constitution.

आज ज्या पद्धतीचे आणि विचाराचे सरकार देशात व वेगवेगळ्या राज्यांत आलेले आहे, ते संविधानाला सुसंगत नाही. ज्यांनी स्वातंत्र्यापूर्वीपा सून संविधानाला रोखठोक विरोध केला, आज त्यांचे नाव घेतल्याशिवाय सत्तेचा मार्ग मोकळा होत नाही, म्हणूनच ते संविधानाचे नाव घ . येथील बडी साजन मंगल कार्यालयात ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ व ‘विवेक जागर संस्था’ यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय…

Read More

चित्रपट काला हिरणचे पोस्टर जारी:सलमान खान-लॉरेन्स वाद आणि काळवीट शिकार प्रकरणावर आधारित कथा दिसेल

बॉलिवूड अभिनेता सलमान खानशी संबंधित काळवीट शिकार प्रकरणावर आधारित आगामी चित्रपट ‘काला हिरण’चे पोस्टर शुक्रवारी प्रदर्शित करण्यात आले. चित्रपटाचा फर्स्ट लुक आणि टीझर 20 जून रोजी प्रदर्शित केला जाईल. चित्रपटात सलमान खान आणि गँगस्टर लॉरेन्स यांच्यातील वाद दाखवला जाईल. सलमान-लॉरेन्स वाद दाखवेल कथा चित्रपटाबद्दल IANS शी बोलताना चित्रपटाचे निर्माते अमित जानी म्हणाले, ‘1998 मध्ये जोधपूरच्या…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडतंय काय?:दिल्लीत तटकरे – पटेल गटाच्या ब्रिजमोहन श्रीवास्तव यांना कार्यालयात रोखले; समज दिल्याचीही चर्चा

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या ज्येष्ठ नेते सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांना साईडलाईन करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच आज या दोन्ही नेत्यांच्या एका जवळच्या नेत्याला दिल्लीतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात रोखून धरण्यात आल्याची घटना घडली आहे. या नेत्याला पक्षाविषयी गैरसमज न पसरवण्याची कथित तंबीही देण्यात आल्याचीही माहिती आहे. या घटनाक्रमामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा…

Read More

राऊत आज पवारांविरोधात, उद्या उद्धव ठाकरेंविरोधातही बोलतील:राज्यसभेसाठी काँग्रेसची सुपारी घेऊन उबाठा संपवण्याचं काम- नवनाथ बन

संजय राऊत हे राहुल गांधींची चाकरी करत असून पक्ष संपवण्याचं षडयंत्र रचत आहे. भविष्यात उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन होईल, असा दावा भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. तर मातोश्रीचे दरवाजे बंद असल्यामुळे खासदारांना दुसरीकडे जावे लागते. भविष्यात जनता देखील उबाठा गटासाठी दरवाजे बंद करेल असेही त्यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊत…

Read More

संत वासुदेव महाराज पालखीचे शुक्रवारी प्रस्थान:श्रीक्षेत्र श्रद्धासागरला आढावा बैठक, विविध कार्यक्रमांनी साजरा होणार पुण्यतिथी महोत्सव‎

विठुरायाच्या भेटीसाठी आसुसलेल्या वारकऱ्यांच्या पुण्यपावन परंपरेचे पाईकत्व अंगिकारून, पंढरपूर वारीसाठी श्री संत वासुदेव महाराज पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री संत वासुदेव महाराज ज्ञानपीठ संस्थेच्या वतीने आयोजित हा १६ वा पायी पालखी सोहळा २६ . श्रीक्षेत्र श्रद्धासागर ते श्रीक्षेत्र पंढरपूर असा सुमारे ६०० किलोमीटरचा पायी प्रवास करून ही दिंडी श्री संत वासुदेव महाराज धर्मशाळा,…

Read More

विमा संरक्षण, तरीही उपचारात ₹34,064 खिशातून:रुग्णालयांमध्ये औषधे, तपासणी आणि फॉलो-अपचा खर्च अनेकदा रुग्णालाच भरावा लागतो

देशात अलिकडच्या वर्षांत आरोग्य विमा कवरेज वेगाने वाढले आहे. सरकारचा दावा आहे की ही विमा सुरक्षा देशातील जवळपास निम्म्या लोकसंख्येपर्यंत पोहोचली आहे. परंतु उपचाराचा भार सामान्य कुटुंबांच्या खिशावर अजूनही पडत आहे. एनएसएस आरोग्य सर्वेक्षण 2025 नुसार, देशात रुग्णालयात दाखल झाल्यावर अजूनही सरासरी 34,064 रुपये स्वतःच्या खिशातून खर्च करावे लागतात. सर्वेक्षण अहवालानुसार, अलिकडच्या वर्षांत आजारांची नोंद…

Read More