Headlines

प्रगतिशील शेतकरी:आंतरपीक शेवग्याच्या पानांपासून दरमहा 40 हजारांचा नफा‎, अमरावतीच्या वरूड येथील शेतकऱ्याचा संत्रा बागेत शेवगा व लक्ष्मीतरूच्या लागवडीचा प्रयोग‎

पारंपरिक शेतीत प्रचंड मेहनत घेऊनही अपेक्षित‎उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे उच्चशिक्षित तरुण‎‎शेतकऱ्याने संत्रा बाग कायम‎‎ठेवत त्यामध्ये मोरिंगा‎‎(शेवगा) आणि लक्ष्मीतरू‎‎यासारख्या आंतरपिकांची‎‎लागवड केली. या‎‎प्रयोगामुळे त्यांना दरमहा‎‎किमान मजुरी खर्च ज . अमरावती‎जिल्ह्यातील वरूड येथील तरुण शेतकरी‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎अजिंक्य खेरडे (३५) यांच्या प्रयाेगाचे सर्वत्र‎काैतुक हाेत अाहे. अजिंक्य यांनी एमसीएपर्यंत‎शिक्षण घेतले. काही वर्षे पुणे आणि नागपूर येथे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎खासगी क्षेत्रात नोकरी केली. त्यांच्याकडे‎वरूडपासून जवळच असलेल्या…

Read More

'काँग्रेस ही बुडती नाव, राष्ट्रवादी त्यात का विलीन होईल?:सध्या भाजप हाच त्यांच्यासाठी सर्वोत्तम 'चॉईस'- चंद्रकांत पाटील

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठा काही विषय उरला नाही. त्यामुळे बातम्या चालवण्यासाठी काही तरी मुद्दा लागत असतो. मग त्यातून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? शरद पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येणार का? अशा चर्चा घडत असतात. काही तरी चर्चा असते पण त्यामध्ये काही तथ्य नसते. कारण काँग्रेस ही बुडती नाव आहे, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस का…

Read More

पावसाचा कहर:वसईत पुरात अडकलेल्या नागरिकांची थरारक सुटका, मुंबई-ठाणे-पालघर जलमय, महामार्गांवर वाहतूक विस्कळीत

महाराष्ट्रात मान्सूनने आता रौद्ररूप धारण केले असून, मुंबई महानगर प्रदेश (MMR), पालघर, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, वसई-विरार, सातारा आणि पश्चिम घाट परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून सखल भाग जलमय झाले आहेत. रस्ते, रेल्वे, बाजारपेठा आणि निवासी भागांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना…

Read More

पुनीत बालन यांची भारतीय हौशी कबड्डी महासंघाचे अध्यक्षपदी निवड:2026-30 कार्यकारिणीत 22 पदाधिकाऱ्यांचा समावेश

भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या (एकेएफआय) अध्यक्षपदी युवा उद्योजक पुनीत बालन यांची बिनविरोध निवड झाली आहे. २०२६ ते २०३० या कालावधीसाठीच्या या नव्या कार्यकारिणीत देशभरातील विविध राज्यांतील प्रतिनिधींना संधी देण्यात आली असून, एकूण २२ पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली आहे. ही निवडणूक रांची (झारखंड) येथे पार पडली. या निवडणुकीसाठी महासंघाचे २२ राज्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. महाराष्ट्राचे क्रीडा…

Read More

Hike Cash Transfer for Women; Review Schemes

नवी दिल्ली49 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेने (ईएसी-पीएम) सोमवारी सांगितले की, राज्यांमधील महिलांशी संबंधित रोख मदत योजनांच्या रकमेचे वेळोवेळी पुनरावलोकन केले पाहिजे. परिषदेने म्हटले की, महागाई वाढल्याने आणि कुटुंबांच्या खर्चात झालेल्या बदलामुळे गरज पडल्यास रोख रक्कम वाढवली पाहिजे. ईएसी-पीएमने आपल्या अहवालात महाराष्ट्रातील माझी लाडकी बहीण योजना आणि ओडिशातील सुभद्रा योजनेचा अभ्यास केला. अहवालात…

Read More

मुख्य चौकातील वाईन‎ शॉपी बंद करण्यात यावी:राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आयुक्तांना निवेदन

अमरावती शहरातील राहाटगाव चौक, विद्युत नगर चौक, तपोवन चौक अशा मुख्य व गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या वाईन व बिअर शॉपींमुळे परिसरात शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला आहे. या संदर्भात कायदेशीर कारवाई करावी व उपद्रवी प्रकारांना आळा घालावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋतुराज राऊत यांच्या नेतृत्वात पोलीस आयुक्त कार्यालय…

Read More

Eknath Shinde Excluded; Naresh Mhaskes Shiv Sena Style Warning

नवी मुंबई महानगरपालिकेच्या एका अधिकृत निमंत्रण पत्रिकेवरून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा उफाळून येण्याची चिन्हे आहेत. पालिकेतर्फे उद्या (मंगळवार) होणाऱ्या विविध आरोग्यविषयक सुविधांच्या . नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध आरोग्य सेवांच्या कामांचा लोकार्पण सोहळा उद्या आयोजित करण्यात आला आहे. पालिकेने या कार्यक्रमासाठी छापलेल्या निमंत्रण पत्रिकेत स्थानिक आमदार…

Read More

डॉक्टरांसोबत परिचारिकांचेही योगदान अमूल्य- हरिष वाघमारे:कुकाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक परिचारिका दिन साजरा‎

“आरोग्य व्यवस्थेत रुग्णांना बरे करण्यात डॉक्टरा इतकीच परिचारिकांची भूमिकाही अत्यंत महत्त्वपूर्ण असते. सेवाभाव, संयम, तत्परता आणि कर्तव्यनिष्ठेच्या बळावर परिचारिका संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचा भक्कम आधारस्तंभ बनल्या आहेत. त्यामुळे समाजाने त्यांच्या अखंड सेवेचा आणि कार्याचा गौरव करणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते हरिष वाघमारे यांनी केले. कुकाणे (ता. नेवासा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जागतिक…

Read More

जे ढग गरजत असतात ते बरसत नाही:आधी स्वतःचा पक्ष सांभाळा, मग उठाठेव करा, राम मंदिराच्या मुद्द्यावरून भातखळकरांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

जे ढग गरजत असतात ते बरसत नाही. उद्धव ठाकरे यांनी आधी आपल्या स्वतःच्या पक्षाकडे लक्ष दिले पाहिजे आणि तो सांभाळण्याचे काम केले पाहिजे. त्यांनी उगाच राम मंदिराच्या बाबतीत उठाठेव करू नये, अशा शब्दांत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. आम्ही श्रीराम जन्मस्थानावर भव्य राम मंदिर उभे केले…

Read More

Maharashtra Vidhan Parishad Election: Vote Quota Math Explained

महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या निवडणुकीत यावेळी मोठी राजकीय चुरस पाहायला मिळत आहे. राज्यातील 17 पैकी 6 जागांवर उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत, तर उर्वरित 11 मतदारसंघांमध्ये 18 जून रोजी मतदान होणार आहे. अनेक ठिकाण . मात्र, या निवडणुकांबाबत सर्वसामान्यांमध्ये एक प्रश्न कायम असतो—विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणूक नेमकी कशी होते?…

Read More