Headlines

स्वातंत्र्य दिनानिमित्त भाजपची देशभरात 'तिरंगा रॅली':10 ऑगस्टला मुंबईत 25 हजार तरुणांसह देवेंद्र फडणवीस उतरणार रस्त्यावर!

आगामी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाच्या (BJP) वतीने संपूर्ण देशभरात 9 ते 17 ऑगस्टदरम्यान भव्य ‘तिरंगा रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत 10 ऑगस्ट रोजी मुंबईत विशेष तिरंगा रॅली पार पडणार असून, यामध्ये राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस स्वतः हातात तिरंगा घेऊन सहभागी होणार आहेत. या रॅलीत तब्बल 20 ते 25 हजार युवक-युवती सहभागी…

Read More

खासगी रुग्णालयातील 260 वर शस्त्रक्रिया लांबणीवर:2400 डॉक्टर संपात सहभागी, हॉस्पिटलमध्ये दाखल रुग्णांच्या झाल्या शस्त्रक्रिया, ओपीडी दिवसभर राहिली बंद‎

राज्य सरकारने बीएचएमएस आणि सीसीएमपी डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथिक डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलवरील नाव नोंदणी करण्याच्या निर्णयाविरोधात खासगी वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांनी पुकारलेला संप मंगळवारसह बुधवारीही सुरूच होता. या संपामुळे अहिल्यानगर शहर व . दरम्यान, गुरुवारपासून खासगी डॉक्टरांकडून तातडीच्या सेवादेखील पूर्णपणे बंद ठेवल्या जाण्याचा इशारा देण्यात आला. यामुळे वैद्यकीय उपचारांसह शस्त्रक्रियांसाठी येणाऱ्या रुग्णांना शासकीय रुग्णालयाचा आधार घ्यावा लागणार…

Read More

पिंपरीतील तुकाईच्या मूर्तीवरील चांदीचा मुखवटा चोरीला:ग्रामस्थ अन् भाविकांमधून‎संताप, पुजाऱ्याने दिली‎फिर्याद, अज्ञातावर गुन्हा‎

Marathi News Local Maharashtra Solapur The Silver Mask From The Tukai Idol In Pimpri Was Stolen, Anger Among Villagers And Devotees, The Priest Filed A Complaint, A Crime Was Committed Against An Unknown Person वैराग2 तासांपूर्वी कॉपी लिंक वैराग बार्शी तालुक्यातील पिंपरी (सा.) येथील ऐतिहासिक तुकाईदेवी मंदिरातून देवीच्या मूर्तीवरील सुमारे ७५० ग्रॅम वजनाचा चांदीचा मुखवटा…

Read More

मालवंडीत मान्यतेविना दुसरीपर्यंतचे वर्ग, विद्यार्थ्यांचे भविष्यच टांगणीला:यशविद्याच्या प्रस्तावाला अद्याप मंजुरी नाही; ग्रामस्थांकडून चौकशीची मागणी‎

बार्शी तालुक्यातील मालवंडी येथे कोणतीही शासकीय मान्यता प्राप्त नसताना यशविद्या अकॅडमीच्या माध्यमातून अनधिकृतपणे शाळा चालवली जात असल्याचा गंभीर आरोप पुढे आला आहे. शाळेला अद्याप शासनाची अधिकृत मान्यता मिळालेली नसतानाही चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली . माहितीनुसार, संबंधित संस्थेने नवीन शाळा सुरू करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे. मात्र, त्या प्रस्तावाला अद्याप अंतिम मान्यता मिळालेली नसतानाच विद्यार्थ्यांचे…

Read More

रक्तरंजित थरारामुळे विक्रोळी हादरली!:गाण्याच्या मोठ्या आवाजामुळे 2 भावांनी काढला तिसऱ्याचा काटा,14 वर्षांच्या पुतण्यालाही सोडले नाही

मुंबईच्या पूर्व उपनगरातील विक्रोळी पार्कसाईट परिसरातून एका अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटनेची माहिती समोर आली आहे. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात दोन सख्ख्या भावांनी आपल्याच एका भावाच्या संपूर्ण कुटुंबावर धारदार शस्त्रांनी निर्घृण हल्ला केला. या भयानक हल्ल्यात एका भावाचा आणि त्याच्या १४ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर त्याची पत्नी आणि लहान मुलगा मृत्यूशी झुंज…

Read More

पंढरीत 15 कुटुंबांचे पुन्हा स्थलांतर, पाणी पातळी आज ओसरेल:व्यास नारायण झोपडपट्टीला पुराचा वेढा, भीमा नदीकाठच्या पिकांमध्ये पाणी गेल्याने नुकसान‎

एका आठवड्यात पंढरपूर शहर आणि तालुक्यातील नदी काठच्या गावावर दुसऱ्या वेळी पूरस्थितीचे ओढवले होते.मात्र बुधवारी सायंकाळीपासून उजनी आणि वीर धरणातील विसर्ग कमी केल्याने पुराचे संकट आणखी एकदा टळले आहे. . भीमा आणि नीरा नदीच्या खोऱ्यातील बहुतांश धरणे भरली आहेत. शिवाय उजनी धरण ही १०० टक्के पातळीवर आहे. त्यामुळे भीमा, नीरा खोऱ्यात पाऊस झाल्यानंतर उजनी, वीर…

Read More

Uday Samant Statement On Maratha Kunbi Certificate Validity In Nanded

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाला कुणबी आणि ओबीसी (OBC) प्रमाणपत्रे दिली आहेत. मात्र, या प्रमाणपत्रांच्या वैधतेबाबत (Validity) अनेक ठिकाणी अडचणी येत असून, ती नाकारली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आ . जात वैधता प्रमाणपत्रावर उदय सामंत काय म्हणाले? मराठा समाजाला मिळालेली कुणबी प्रमाणपत्रे ‘घाईगडबडीत आणि नियमबाह्य’ दिल्याने त्यांची व्हॅलिडिटी…

Read More

बेईमानी करणाऱ्यांना कायद्यानेच संपवू:संजय राऊतांचा शिंदेंना इशारा, भाजप किंवा प्रहारमध्ये विलीन होण्याशिवाय त्यांना पर्याय नसल्याचा दावा

शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या सुनावणीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. “ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात अतिशय धारदार युक्तिवाद केल्याने शिंदे गटात चलबिचल सुरू झाली आहे. आता त्यांच्यासमोर स्वतःचा गट भाजपमध्ये किंवा प्रहारसारख्या छोट्या पक्षात विलीन करण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही,” असे…

Read More

Vijay Wadettiwar Slams Fadnavis Govt Over Caste Verification & Adani Project

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत राज्य व केंद्र सरकारवर सडकून टीका केली. माळशेज घाटातील अदानींचा वीज प्रकल्प, राज्यावरील वाढते कर्ज, आरक्षणावरून दिले जाणारे नियमबाह्य दाखले, सरसंघचालक . अदानींच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घशात पुण्यातील माळशेज घाट परिसरात अदानी समूहाला दिलेल्या १५०० मेगावॅट वीज प्रकल्पावरून वडेट्टीवारांनी सरकारला धारेवर…

Read More

महायुतीत पुन्हा वाद उफाळला:एकनाथ शिंदेंमुळेच भाजप सत्तेत, ..तर चंद्रकांत पाटलांचे कारनामे सोशल मीडियावर आणू- रवींद्र धंगेकर

महायुतीतील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली असून, भाजप नेत्यांच्या वक्तृत्वावर शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. आज राज्यात भाजप जी सत्तेत आहे, ती केवळ तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची कृपा आहे, असे ठणकावून सांगत धंगेकरांनी भाजपला शिवसेनेचे आभार मानण्याचा सल्ला दिला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत…

Read More