Headlines

धावत्या रेल्वेत महिलेची पर्स चोरणारे दोघे ताब्यात:इगतपुरी लोहमार्ग पोलिस, सुरक्षाबलाची कारवाई‎

इगतपुरी मुंबईकडे जाणाऱ्या धावत्या राज्यराणी एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेची पर्स चोरी करणाऱ्या आरोपीचा इगतपुरी लोहमार्ग पोलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाने संयुक्त तपासातून पर्दाफाश केला. या प्रकरणात एका आरोपीसह एका विधीसंघर्षिताला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून ४ लाख ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. चोरीस गेलेल्या पर्समध्ये दोन मोबाईल, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम…

Read More

मनमाडमध्ये मालमत्ता करात 15 ते 20 टक्के वाढ:पालिकेत 24 पैकी 23 ठराव मंजूर, विविध विषयांवर सत्ताधारी व विरोधकांत खडाजंगी‎

नगरपालिकेने सात-आठ वर्षांपासून प्रलंबित असलेला मालमत्ता कर अखेर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत निवासी क्षेत्रासाठी १५ टक्के, तर व्यावसायिक व औद्योगिक क्षेत्रासाठी २० टक्क्यांपर्यंत कर वाढीचा ठराव मंजूर केला. प्रस्तावि . १. कलाम हॉल : मटन मार्केटच्या पहिल्या मजल्यावरील हॉलला माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे नाव देणे. ३….

Read More

अलाहाबाद HC – राममंदिरातील देणगी चोरी नैतिक अधःपतनाची पराकाष्ठा:सरकारने कायद्यात बदल करा, आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा मिळेल

राममंदिरातील देणगी चोरीवर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी म्हटले की, ही घटना भारतीय समाजाच्या नैतिक अधःपतनाची पराकाष्ठा आहे. त्यांनी सूचना केली की, सरकारने कायद्यात बदल करावा जेणेकरून भ्रष्टाचाराच्या आरोपींना फाशीची शिक्षा देता येईल. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अतुल श्रीधरन यांनी ही टिप्पणी तेव्हा केली जेव्हा ते एका प्रकरणात बुलडोझर कारवाईवर सुनावणी करत होते. त्यांच्यासोबत खंडपीठात न्यायमूर्ती सिद्धार्थ…

Read More

चिंता मिटली:भावली ओव्हरफ्लो; इगतपुरी व घोटी शहराचा पाणीप्रश्न सुटला

इगतपुरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दारणा धरण समूहातील महत्त्वाचे असणारे भावली धरण शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाले आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने इगतपुरी आणि घोटी शहराच्या पाणीपुरवठ्याची चिंता दूर झाली असून, नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, गतवर्षी भावली धरण जून महिन्यात पूर्ण क्षमतेने भरले होते. यंदा धरण जुलै…

Read More

भुजबळांची मध्यस्थी; ‘सरण आंदोलन’ तात्पुरते स्थगित:24 जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत निर्णयाची अपेक्षा; अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा‎

खरीप २०२५ हंगामातील प्रलंबित पीक विमा दाव्यांच्या प्रश्नावर देवगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू केलेले ‘सरण आंदोलन’ मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्तक्षेपानंतर मंगळवारी (दि. २१) तात्पुरते स्थगित करण्यात आले. मंत्री भुजबळ या . ^शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि त्यांच्या मागण्यांबाबत शासनस्तरावर सकारात्मक निर्णय व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. २४ जुलैच्या बैठकीत समाधानकारक निर्णय…

Read More

पाचोड स्थानकावर शालेय विद्यार्थी एसटी समोर आडवे:बसमध्ये बसण्यास चालकाकडून विद्यार्थ्यांना नकार‎

एसटी महामंडळाच्या बस चालकांकडून शाळकरी विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड थांबण्याचे नाव घेत नाहीये. पैठण तालुक्यातील पाचोड बस स्थानकावर एका मुजोर इलेक्ट्रिक बस चालकाने विद्यार्थ्यांना बसमध्ये चढण्यास नकार दिल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी थेट बससमोर आडवे होऊन तीव्र रोष व्यक्त केला. पाचोड येथे शिक्षणासाठी आलेले ५ ते ६ किलोमीटर अंतरावरील करडगाव व झोडेगाव येथील विद्यार्थी रोज या मार्गावरून प्रवास…

Read More

MP-राजस्थानात मान्सून पुन्हा सक्रिय:हिमाचलच्या 3 जिल्ह्यांत शाळा – कॉलेज बंद, जम्मू-काश्मीरच्या 2 जिल्ह्यांत ढगफुटी

मध्य प्रदेशात दोन ते तीन आठवड्यांनंतर मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. गेल्या 36 तासांपासून राज्यातील 35 हून अधिक जिल्ह्यांमध्ये पाऊस झाला आहे. हवामान विभागाच्या (IMD) मते, पुढील 4 दिवस जोरदार पावसाचा जोर कायम राहील. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या प्रणालीमुळे राजस्थानमध्ये मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. बुधवारी 4 जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. तर,…

Read More

टाकळी ‎जिवरग परिसरातील‎ विहिरी, लघुप्रकल्प कोरडेच:पिण्याच्या पाण्यासह चाराटंचाईची भीती, बळीराजाचे डोळे ढगांकडे

टाकळी जिवरग जुलै महिन्याचा उत्तरार्ध सुरू झाला तरी सिल्लोड तालुक्यातील टाकळी जिवरगसह कायगाव, गव्हाली आणि तलवाडा परिसरात समाधानकारक पाऊस झालेला नाही. यामुळे ग्रामीण भागातील पाणीटंचाईचे संकट अधिकच गडद झाले आहे. मान्सूनचे आगमन होऊन बराच कालावधी उलटला तरी अनेक भागांतील विहिरी आणि लघुप्रकल्प अजूनही कोरडेच असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. लघुप्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रात…

Read More

सफियाबादवाडी येथील 25 वर्षीय युवकाची गळफास घेत आत्महत्या, कारण अस्पष्ट, घरातील सदस्य शेतात असताना उचलले टोकाचे पाऊल‎

परिसरातील सफियाबादवाडी येथील २५ वर्षीय युवकाने शेतवस्तीवरील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. प्रवीण राजाराम जाधव असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. प्रवीण यांचे कुटुंब शेतातील वस्तीवर राहते. आई-वडील पंढरपूरला दिंडीसोबत गेलेले होते. घरातील इतर सदस्य व पत्नी शेतात गेलेले असताना, प्रवीण यांनी राहत्या घरात गळफास घेतला. या आत्महत्येचे कारण अद्याप…

Read More

नांदेडमधील कुटुंबाचा तेलंगणात अपघात; मायलेकांसह, चिमुकलीही झाली ठार:दुचाकीला वाचवताना कार दुभाजकावर आदळल्याने झाला अपघात

तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात मंगळवारी पहाटे ४ वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वर झालेल्या अपघातात नांदेड शहरातील एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला. मृतांमध्ये मायलेक आणि चिमुकलीचा समावेश आहे. ते हैदराबादकडे कारने न . नांदेड येथील बागबान कॉलनी, मशिद कुबा गल्ली परिसरातील कुटुंबिय कारने हैदराबाद विमानतळाकडे जात होते. या भीषण अपघातात…

Read More