Headlines

रांचीमध्ये विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज; राहुल गांधींनी उत्तर द्यावे:आता उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंची बोबडी का वळली? आशिष शेलारांचा सवाल

रांचीमध्ये विद्यार्थ्यांवर अमानुष हल्ला करणारे हे ‘इंडिया’ आघाडीतीलच हल्लेखोर आहेत. यामुळे काँग्रेसला तोंड दाखवायला जागा उरलेली नाही. काँग्रेस आणि राहुल गांधी यांची भूमिका या प्रकरणात पूर्णपणे दुटप्पी आहे, असे म्हणत रांची येथे नोकरभरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्यावरून भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी काँग्रेस, राहुल गांधी तसेच उद्धव ठाकरे आणि…

Read More

लाल किल्ल्यावरून ‘वंदे मातरम्’चा जयघोष ऐतिहासिक क्षण:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पंतप्रधान मोदींच्या निर्णयाचे स्वागत

मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव 2026’च्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. या परिषदेमुळे मुंबई आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘वंदे मातरम्’ म्हणणार असल्याचे सांगत शिंदे यांनी या निर्णयाचे स्वागत केले. मुंबईत ‘ब्रिक्स फ्रेंडशिप सिटीज कॉन्क्लेव्ह 2026’ मुंबईमध्ये ‘ब्रिक्स…

Read More

डळमळ सुरूच:नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी भूकंपाचे 3 धक्के; सर्वात मोठा 2.9 रिश्टर स्केलचा, नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडे धक्क्यांचे केंद्र

नाशिक जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सतत भूकंपाचे धक्के बसत असून सोमवारी (दि. १०) पुन्हा तीन धक्के बसले. सकाळपासून दुपारपर्यंत तीन वेळा भूकंपाची नोंद झाली. यातील सर्वाधिक तीव्रता २.९ रिश्टर इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीच्या नोंदीनुसार तिन्ही . सोमवारी सकाळी ७.५३ वाजता २.९ रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला. त्याची खोली ६ किमी होती. त्यानंतर सकाळी ९.५० वा….

Read More

विरोध झुगारून ‘माऊली’मध्येच आमदार पाचपुतेंचा जनता दरबार:254 अर्जांवर चर्चा, नागरिकांचा प्रतिसाद; विविध विभागांचे अधिकारी एकाच छताखाली‎

विरोधकांनी केलेल्या विरोधाची पर्वा न करता आमदार विक्रम पाचपुते यांच्या पुढाकारातून सोमवारी (१० ऑगस्ट) ‘माऊली’ संपर्क कार्यालयात जनता दरबार घेण्यात आला. जनता दरबार शासकीय कार्यालयातच घेण्यात यावा, अशी मागणी विरोधकांनी केली होती. मात्र, हा विरोध झुगारू . विविध शासकीय विभागांचे अधिकारी एकाच ठिकाणी उपस्थित राहिल्याने नागरिकांनी आपल्या समस्या थेट प्रशासनासमोर मांडल्या. जनता दरबाराला तहसीलदार सचिन…

Read More

Manoj Jarange Patil Satara Visit

मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाची भूमिका कायम ठेवणारे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सांगलीनंतर आता ते सातारा जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर दाखल झाले आहेत. आज मायणी, मसूर आणि पाचवड ये . मायणीपासून सातारा दौऱ्याला सुरुवात मनोज जरांगे पाटील आज सकाळी 11 वाजता मायणी येथे मराठा समाजाशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर…

Read More

प्रशासनाची कोंडी:आनंद मेळाव्याआधीच ‘धमाल’; नियोजनावरून बैठकीत खडाजंगी, पार्किंग, तिकीट दर, खड्ड्यांवरून जामखेड पालिका प्रशासन धारेवर

नागपंचमी उत्सवानिमित्त जामखेड शहरात होणाऱ्या आनंद मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित शांतता समितीच्या बैठकीत विविध प्रश्नांवरून जोरदार चर्चा झाली. मेळाव्याचे ठिकाण, पार्किंग व्यवस्था, तिकीट दर, सुरक्षा, सीसीटीव्ही कॅमेरे, मोकाट जनावरे आणि शहरातील रस्त . बैठकीस नायब तहसीलदार मच्छिंद्र पाडळे, सभापती शरद कार्ले, उपसभापती नंदू गोरे, नगराध्यक्षा प्रांजलताई चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट नाना राळेभात, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्यासह…

Read More

बहुजन समाजाच्या वतीने जरांगे-पाटील यांचा सत्कार‎:‘समाजावर अन्याय झाला तर सहन करणार नाही वाटंबरेत जरांगे-पाटलांची सरकारवर जोरदार टीका

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली असून, मराठा समाजाच्या कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. समाजात फूट पाडण्याचे काम शासनाच्या यंत्रणेमार्फत सुर . सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथे रविवारी मनोज जरांगे-पाटील यांची जाहीर सभा झाली. सभेला उशीर झाला असतानाही मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांगोला…

Read More

शेतकरी-शेतमजूर, बांधकाम मजुरांचे ‘जेलभरो’ आंदोलन‎:कामगार, कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने दणाणला जिल्हाकचेरी चौक, इतर सवलती देण्याची मागणी‎

बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या वतीने प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज, सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. दरम्यान या आंदोलनाचा पुढचा टप्पा थेट मुख्यमंत्र्याकडे असेल, असे यावेळी ठरविण्यात आले. त्यासाठी सर्व आमदारांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत आपल्या मागण्या पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले. सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळात झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोजभाऊ…

Read More

शाळेजवळील रस्त्यावर साचले चिखलाचे तळे:ग्रामपंचायतीच्या कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आला ऐरणीवर‎

पावसाळा सुरू होताच येथील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गावातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी व चिखल साचल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांनाही या चिखलातूनच शाळेत प्रवेश घ्यावा लागतो. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभाराबद्दलही प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. विशेषतः जिल्हा परिषद मुलांच्या शाळेजवळच मोठा खड्डा निर्माण होऊन त्यात पाणी…

Read More

पुणे-सातारा महामार्गावर शिरवळजवळ भीषण अपघात:मावळ परिसरातील 4 तरुणांचा जागीच मृत्यू, 2 गंभीर

पुणे-सातारा महामार्गावर शिरवळजवळील हॉटेल शिवालयसमोर मध्यरात्री सव्वा एक वाजेच्या सुमारास एक भीषण रस्ता अपघात घडला. चालकाचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटून ती दुभाजक ओलांडून विरुद्ध बाजूने येणाऱ्या आयशर ट्रकला धडकली. या अपघातात मावळ आणि तळेगाव दाभाडे परिसरातील 4 तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. मावळ आणि तळेगाव दाभाडे परिसरातील 6 तरुण…

Read More