Headlines

ढाल-तलवारीचे युद्ध संपले, आता बुद्धीच्या बळावर लढण्याची गरज:सटाणा येथे सांगता समारंभात कवी जगताप यांनी व्यक्त केले विचार‎

मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले; ढाल-तलवारीचे युद्ध संपले असून, आता बुद्धीच्या बळावर लढण्याची गरज आहे. आजच्या काळात अज्ञानाला थारा राहिलेला नाही. माणसाचे डोके कायम ज्ञानाने भरलेले असावे आणि त्याची ज्ञानाची भूक भागावी, यासाठी व्याख्यानमालांचे आयोजन आवश . सटाणा येथे सहकारमहर्षी स्व. दादासाहेब उर्फ वसंतराव दगाजी पाटील यांच्या पुण्यस्मरणार्थ २१ व्या वसंत व्याख्यानमालेच्या सांगता समारंभात ‘कवितेतून समाजप्रबोधन’…

Read More

NCLT 5-Member Bench Hearing on Subhash Chandra Bankruptcy Case

नवी दिल्ली24 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने (NCLT) सोमवारी सुभाष चंद्र यांच्या वैयक्तिक दिवाळखोरी प्रक्रियेशी संबंधित प्रकरणात 5 सदस्यीय खंडपीठ स्थापन केले. हे खंडपीठ 6.5 कोटी रुपयांच्या देयकावर निर्णय घेईल. या प्रकरणात 22 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे दावे आहेत. NCLT चे प्रधान खंडपीठ मंगळवारी सुनावणी सुरू करेल. दोन सदस्यीय खंडपीठ या योजनेवर…

Read More

चंद्रेश्वर महादेवास दुग्धाभिषेक आणि चंदनाचा साजशृंगार:दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची गर्दी, मंदिर परिसरात फळे वाटप, ‘ॐ नम: शिवाय’चा जयघोष‎

तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त येथील पुरातन चंद्रेश्वर गडावरील चंद्रेश्वर महादेव मंदिरात सोमवारी (दि. ३१) भगवान चंद्रेश्वरच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. दिवसभरात हजारो भाविकांनी चंद्रेश्वर महादेवाचे दर्शन व चंद्रेश्वर गडाचे महंत स्वाम . श्रावणी सोमवारनिमित्त सोमवारी (दि. ३१) पहाटे साडेचार वाजता चंद्रेश्वर गडाचे महंत स्वामी जयदेवपुरीजी महाराज यांच्या हस्ते भगवान चंद्रेश्वराच्या पिंडीवर दुग्धाभिषेक करुन विधीवत…

Read More

कसमादे बाजार परवाना रद्दच्या आदेशाला स्थगिती‎:पणन मंत्र्यांकडे अपील, खासगी बाजारातील शेतमाल लिलाव प्रक्रिया नियमितपणे सुरू‎

ढोलबारे येथील खासगी कसमादे शेतकरी कृषी उत्पन्न बाजाराचा परवाना रद्द करण्याच्या पणन संचालकांच्या आदेशाला पणन मंत्री जयकुमार रावल यांनी स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर पणन विभागाने हा आदेश जारी केल्याने कसमादे बाजाराला दिलासा मिळाला आ . खासगी बाजारासाठी नियमानुसार पाच एकर जागा स्वमालकीची अथवा ३० वर्षांच्या भाडेकरारावर असणे आवश्यक आहे. बाजाराच्या वतीने तत्कालीन पणन…

Read More

चांदवडकरांना टोलमुक्ती देण्यासाठी घेराव‎:मंगरूळ टोल नाक्यावर वसुलीविरोधात शिवसेना (उबाठा) गटाची आक्रमक भूमिका

मुंबई-आग्रा महामार्गावरील मंगरूळ येथील टोल प्लाझावर चांदवड तालुक्यातील स्थानिक वाहनधारकांकडून करण्यात येत असलेल्या टोल वसुलीविरोधात शिवसेना (उबाठा) गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. तालुक्यातील स्थानिक नागरिकांना टोलमुक्ती देण्यात यावी, या मागणीसाठी शिवसैनिकांनी मंगरूळ टोल प्लाझाच्या व्यवस्थापकाची भेट घेत चर्चा केली. तालुक्यातील वाहनधारक, शेतकरी, व्यापारी व विद्यार्थ्यांना विविध कामानिमित्त महामार्गावरून वारंवार प्रवास करावा लागतो. त्यामुळे त्यांच्याकडून टोल…

Read More

चित्रकूटमध्ये मंदाकिनीची पातळी पुन्हा वाढली, शाळा बंद:बिहारच्या 11 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट, उत्तराखंडमध्ये यमुनोत्री महामार्ग बंद

मध्य प्रदेशच्या पूर्वेकडील भागात पुन्हा एकदा मजबूत प्रणाली सक्रिय झाली आहे. सोमवारीही पूर्वेकडील ११ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा आहे. पूरग्रस्त सतनामध्ये १ सप्टेंबरपर्यंत शाळांना सुट्टी आहे. यूपीच्या चित्रकूटमध्ये मंदाकिनी नदीची पाणी पातळी पुन्हा एकदा वाढू लागली आहे. सोमवारी रात्री रामघाटावर पाणी पायऱ्यांपर्यंत पोहोचले. इयत्ता ८ वी पर्यंतच्या शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे….

Read More

दीड किमीचा रस्ता स्वखर्चातून करून पाळले दिलेले वचन:पराभवानंतरही गणेश ढोरमारे यांनी बनवला रस्ता‎

निवडणुकीत विजय-पराभव हा राजकारणाचा भाग असतो, मात्र निवडणुकीपूर्वी दिलेला शब्द पराभवानंतरही पाळणे हीच खरी माणुसकी आणि लोकसेवेची ओळख आहे. याचा प्रत्यय भराडी जिल्हा परिषद सर्कलमध्ये आला असून जिल्हा परिषद निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही गणेश ढोरमारे यांनी प्रचारादरम्यान काटोन वस्तीतील शेतकरी बांधवांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे. ‘निवडणुकीचा निकाल काहीही असो, तुमचा रस्ता करून देणार,’ या एका…

Read More

खंडाळ्यात पावसाचा मोठा खंड; खरिपाची पिके करपू लागली:पाच दिवसांत पाऊस न आल्यास पिके सुकणार; शेतकरी आर्थिक संकटात‎

वैजापूर तालुक्यातील खंडाळा व परिसरातील गावांमध्ये गेल्या २० ते २२ दिवसांपासून पावसाने अचानक मोठा खंड दिल्याने खरीप हंगाम धोक्यात आला आहे सुरुवातीला समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता, मात्र आता ऐन वाढीच्या आणि फुलोऱ्याच्या अवस्थेत पावसाने पाठ फिरवल्याने पिके माना टाकू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे. यंदा मान्सून वेळेवर दाखल…

Read More

खरीप पिके वाचवण्यासाठी पिंपळदरी परिसरातील शेतकऱ्यांचे रात्रभर जागरण:शेतकऱ्यांसमोर संकट, वन विभागाने लक्ष देण्याची मागणी‎

पिंपळदरी सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी आणि लगतच्या संपूर्ण परिसरात सध्या खरीप हंगामातील पिके अतिशय जोमात आली असून शेते हिरवीगार दिसू लागली आहेत. मात्र, पिके ऐन बहरात असतानाच वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे बळीराजा कमालीचा हवालदिल झाला आहे. रानडुक्कर, नीलगाय, हरिण व इतर रानटी प्राण्यांचे टोळच्या टोळ रात्रीच्या वेळी शेतात घुसून कपाशी, सोयाबीन, मका, तूर, उडीद आणि मुगाच्या पिकांची…

Read More

Centre Seeks Supreme Court Nod for CSE 2025 Service Allocation

नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ओबीसी क्रीमी लेयरच्या नियमांबाबत मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाकडे CSE-2025 च्या 958 निवडक उमेदवारांची सेवा वाटप प्रक्रिया जुन्या ओबीसी क्रीमी लेयर निकषांवर आधारित करण्याची परवानगी मागितली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ‘युनियन ऑफ इंडिया विरुद्ध रोहित नाथन’ प्रकरणात 11 मार्च रोजी ओबीसी क्रीमी लेयरच्या ओळखीबाबत निर्णय दिला…

Read More