Headlines

चाकणकरांचे खरातला 177 कॉल:अंजली दमानियांनी शिंदे, पाटील, तटकरेंपासून अनेक मंत्री, त्यांचे पीए, आमदारांचे कनेक्शन आणले समोर

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणात अनेक दिग्गज राजकारण्यांच्या नावांचा जाहीर खुलासा करत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली असून, यात एकनाथ शिंदे, सुनील तटकरे, जयंत पाटील आणि दीपक केसरकर यांच्यासह विशेषतः रूपाली चाकणकर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले आहे. दमानिया यांनी सादर केलेल्या पुराव्यानुसार, खरातच्या कॉल लिस्टमध्ये रूपाली चाकणकर या सर्वात वरच्या…

Read More

‘अयान’च्या साथीदारांचा शोध घ्या, भर चौकात कठोर शिक्षा करण्याची मागणी:अचलपुरातील मुस्लिम संघटनांचे उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन‎

येथील अल्पवयीन मुलींसेाबत अश्लिल कृत्य करणारा अयान अहमद तनवीर अहमद व त्याच्या साथीदारांचा शोध घेऊन त्यांना भर चौकात कठोर शिक्षा करा, अशी मागणी मुस्लीम संघटनांनी केली. काजी ग्यासूद्दीन यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन ही मागणी केली. . हे प्रकरण पुढे आल्यानंतर मंगळवारी मुस्लीम संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेतली. या वेळी ही मागणी केली. या पदाधिकाऱ्यांच्या…

Read More

स्थळपाहणी, वस्तुनिष्ठ अहवाल सादर करा:महिला लोकशाही दिन;‎प्रकरण दाखल नाही‎

विभागीय लोकशाही दिनात दाखल होणाऱ्या प्रकरणांवर विहीत कालमर्यादेत कार्यवाही करुन अंतिम अहवाल सादर करणे, संबंधित अर्जदारास केलेल्या कार्यवाहीबाबत अवगत करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाने त्यांच्याकडील प्रलंबित प्रकरणांच्या संदर्भात प्रत्यक्ष स्थळ पाहणी करुन चौकशी अहवाल सादर करावा, असे स्पष्ट निर्देश विभागीय अप्पर आयुक्त संजय जाधव यांनी दिले आहे. विभागीय लोकशाही दिनानिमित्त आयुक्तालयाच्या सभागृहात त्यांनी सोमवारी…

Read More

कर्तव्यदक्षतेला भावूक निरोप; नव्या नेतृत्वाचे उत्साही स्वागत:जिल्हा परिषदेत रंगला जुन्या-नव्या सीईओंच्या आदरातिथ्याचा सोहळा‎

आतापर्यंतच्या प्रशासकीय प्रवासात अनेक जिल्हे आले, पण अमरावतीने दिलेले प्रेम आणि इथल्या ग्रामीण जनतेसाठी काम करताना मिळालेले समाधान शब्दांत मांडता येणार नाही,”असे भावनिक उद्गार जिल्हा परिषदेच्या स्थानांतरित सीईओ संजिता महापात्र यांनी काढले. . सांगली-मीरज-कुपवाड महापालिकेच्या आयुक्त म्हणून बदली झाल्यामुळे येथील अधिकारी-कर्मचाऱ्यांत र्फे त्यांना निरोप तसेच नवे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी यांचा स्वाागत समारंभ घेण्यात…

Read More

सरकारने घेतले 'फरार गँग'चे पालकत्व:आरोपी फरार झाले की, त्यांना सरकारी सेफ पॅसेज मिळाला, ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंचा सवाल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने राज्यातील विविध प्रकरणातील फरार गँगचे पालकत्व घेतल्याची तिखट टीका ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केली आहे. मुख्यमंत्री गुन्हेगारांना कडक शासन करण्याची आपली रेकॉर्डेट कॅसेट वाजवतात, पण प्रत्यक्षात अनेक प्रकरणातील आरोपी अद्याप सापडले नाहीत. हे आरोपी स्वतःहून गायब झाले की, त्यांना सरकारी सेफ पॅसेज देऊन गायब केले गेले?…

Read More

हिंगोली जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात दोन जण ठार:वसमत शहर, औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

हिंगोली जिल्ह्यात दोन वेगवेगळया अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी वसमत शहर, औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. 14 वाहन चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार वसमत येथील गणेशपेठ भागातील सय्यद माजीद सय्यद नसीम (31) हे त्यांच्या दुचाकी वाहनावर वसमत ते मालेगाव रोडवर जात होते. यावेळी भारधाव वेगाने धावणाऱ्या…

Read More

विविध उपक्रमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

येथील भीम जयंती उत्सव समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त साखरखेर्डा येथे विविध कार्यक्रमाने जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम सकाळी ९ वाजता गावात मोटारसायकल रॅली काढण्यात आली. त्यानंतर १० वाजता भीमनगर येथे मुख्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाणेदार गजानन करेवाड होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. श्रीराम गवई यांच्या हस्ते बुद्धपूजा, त्रिशरण पंचशील…

Read More

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी उसळला मोठा जनसागर:बाइक रॅली; जयभीमच्या घोषणांचा निनाद, रक्तदान शिबिर‎

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मूर्तिजापुरात हर्षोल्लासात व जल्लोषात विविध सामाजिक उपक्रम आणि बाइक रॅली काढून साजरी करण्यात आली. शहरातील पूर्णाकृती पुतळा परिसर आणि विविध भागांत सकाळपासूनच नागरिकांनी अभिवादनासाठी गर्दी केली होती. निळ्या झेंड्यांनी व आकर्षक सजावटीने संपूर्ण परिसर निळा झाला होता. अनेक ठिकाणी सांस्कृतिक व समाज जागृतीपर उपक्रम घेण्यात आले. डॉ. बाबासाहेब…

Read More

हिंगोलीत ध्वनी मर्यादेचे उल्लंघन:वसमतमध्ये 15 जयंती मंडळाच्या आयोजकांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

वसमत येथे मिरवणुकीच्या वेळी ध्वनी मर्यादेचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून 15 जयंती मंडळाच्या आयोजकांवर वसमत शहर पोलिस ठाण्यात बुधवारी ता. 15 पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. वसमत शहरातील विविध प्रभागातील 15 जयंती मंडळाच्या आयोजकांनी मिरवणुकीसाठी पोलिस विभागाकडे परवानगी मागितली होती. यावेळी वसमत शहर पोलिसांनी काही अटींसह मिरवणुकीसाठी परवानगी दिली होती. यामध्ये प्रामुख्याने ध्वनी मर्यादेचे उल्लंघन करू…

Read More

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जिल्हाभरात उत्साहात:शाळा, महाविद्यालयासह स्वयंसेवी संस्था, संघटनांचा सहभाग‎

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरासह जिल्हाभरात उत्साह, अभिमान आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करणारे विविध कार्यक्रम मोठ्या जल्लोषात झाले. . शाळा, महाविद्यालये, राजकीय पक्षांची कार्यालये, सामाजिक संघटना, सार्वजनिक ठिकाणी अभिवादन, विचारप्रबोधन, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी रॅली, भाषणे, वकृत्व स्पर्धा, गीतांच्या माध्यमातून बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव केला, तर अनेक ठिकाणी प्रतिमापूजन करुन अभिवादन केले ….

Read More