Headlines

जालन्याहून बहिणीच्या घरी जाणाऱ्या महिलेचे रिक्षा चालकाने केले अपहरण:एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल

जालन्याहून उपचारासाठी शहरात आलेल्या महिलेला अज्ञात रिक्षाचालकाने पळवून नेले. सिडको बसस्थानकावर उतरल्यावर संबंधित महिलेने बहिणीला फोन करून ‘हा रिक्षावाला मला कुठेतरी घेऊन जात आहे’ असे सांगत मदतीचा आर्त प्रयत्न केला. मात्र काही क्षणांतच फोन बंद झाला. या प्रकरणी एमआयडीसी सिडको ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ३७ वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली. त्यानुसार,…

Read More

दिल्लीत 50 हजारांचे बक्षीस असलेल्या महिला ड्रग्ज तस्करला अटक:पोलिसांनी 200 CCTV, 100 मोबाईल तपासले; 11 गुन्हे दाखल; गुन्ह्यात मुलींचाही सहभाग

दिल्ली पोलिसांनी शाहदरा येथून ‘ड्रग्स क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुसुमला अटक केली. तिच्यावर 50 हजार रुपयांचे बक्षीस होते. शाहदरा पोलिसांनुसार, ते दोन महिन्यांपासून कुसुमचा शोध घेत होते आणि गुरुवारी ती शाहदरा येथे आल्यावर पोलिसांनी तिला घेरून अटक केली. माध्यमांना ही माहिती शनिवारी देण्यात आली. तिला अटक करण्यासाठी पोलिसांनी 200 हून अधिक सीसीटीव्ही आणि 100 हून…

Read More

मुख्यमंत्री फडणवीस: भारत 'विश्वगुरू' बनेल:आध्यात्मिक महासत्ता होण्याचा मार्ग गुरुदेवांच्या मार्गदर्शनातून

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, भारताला ‘विश्वगुरू’ बनवण्याचे स्वप्न केवळ आर्थिक किंवा लष्करी सामर्थ्यावर आधारित नाही, तर ते आपल्या समृद्ध आध्यात्मिक वारशात रुजलेले आहे. भारताला आध्यात्मिक महासत्ता बनवण्याचा मार्ग गुरुदेव श्री श्री रविशंकर यांच्या मार्गदर्शनाखालीच प्रशस्त होत आहे, असे गौरवपूर्ण उद्गार त्यांनी काढले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बंगळुरू येथील ‘द आर्ट ऑफ लिव्हिंग…

Read More

Industry Minister Office Pressuring Entrepreneurs

ज्या ज्या लोकांनी आवाज उठवला त्यांना काही लोकांनी फोन करत तुम्ही आवाज का उठवत आहात, तुम्हाला अडचण येऊ शकते, धंद्याला अडचणी येऊ शकतात, काही लोकांना धमक्या दिल्या गेल्याचे कळते आहे, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तर ज्या 20 लोकांनी काल आवाज . रोहित पवार म्हणाले की, एमआयडीसीचे रस्ते अत्यंत खराब आहे, त्यामुळे…

Read More

Many people became ministers and MPs by taking advantage of date after date…

Marathi News National Many People Became Ministers And MPs By Taking Advantage Of Date After Date… Allahabad High Court प्रयागराज26 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक फौजदारी खटल्यांच्या सुनावणीला होणाऱ्या विलंबावर अलाहाबाद उच्च न्यायालयाने तीव्र टिप्पणी केली आहे. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचे न्यायमूर्ती अरुण कुमार जयस्वाल म्हणाले, बॉलिवूड चित्रपटाचा संवाद ‘तारीख पे तारीख’ यासाठी प्रसिद्ध झाला कारण ती सर्वसामान्यांची…

Read More

वीजपंप जळाल्याने मलकापूर वाढीव‎वस्तीत चार दिवसांपासून पाणी नाही‎:मनपाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांची पाण्यासाठी होतेय वणवण‎

प्रतिनिधी | अकोला शहराच्या मलकापूर परिसरातील वाढीव वस्ती भागाला पाणीपुरवठा करणारा बुस्टर वीजपंप जळाल्याने मलकापूर गावठाणासह सुरेखा नगर, व्हीएचबी कॉलनी, बसेरा कॉलनी, भांडे कॉलेज आणि एमआयडीसीला लागून असलेला परिसर, बुद्ध विहारालगतचा परिसर, आकृतीनगर, दीपाली ले-आऊट, राजरत्न कॉलनी, आरोग्यधाम परिसरात गेल्या चार दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. त्यामुळे नागरिकांन नगरसेवक पराग गवई यांच्याकडे तक्रार केली होती. या…

Read More

मुंढवाप्रकरणी पार्थ पवारांच्या अमेडियास 21 कोटी दंड कायम:प्राधिकरणाने कंपनीचे अपील फेटाळले

पुण्यातील मुंढवा येथील १८८० कोटी रुपयांच्या ४० एकर सरकारी जमीन गैरव्यवहार प्रकरणात खासदार पार्थ पवार यांच्या ‘अमेडिया एंटरप्रायजेस एलएलपी’ कंपनीचे अपील महाराष्ट्र राज्याच्या मुख्य महसूल नियंत्रक प्राधिकरणाने फेटाळून लावले. पार्थ यांच्या कंपनीला २१ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क आणि दंड भरण्याचे आदेश कायम ठेवले आहेत. मात्र, या आदेशाविरुद्ध त्यांना ६० दिवसांत महसूलमंत्र्यांकडे अपिल करण्याची मुभा आहे….

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:धुळे-सोलापूर महामार्ग -3 ब्लॅक स्पॉटवर 1 उड्डाणपूल, 2 भुयारी मार्ग; 5 ब्लॅक स्पाॅट, 3 वर्षांत 53 अपघात, 39 मृत्यू

अपघातमुक्त रस्त्यासाठी कामाला सुरुवात धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील २०२२ ते २०२४ या तीन वर्षांत या ठिकाणी ५३ अपघात झाले असून त्यात ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर ५ ‘ब्लॅक स्पॉट’ निश्चित केले आहेत. सध्या ३ ‘स्पाॅट’वर दुरुस्तीचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) सुरू केले आहे. त्यासाठी सुमारे ९० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या ३…

Read More

भूसंपादन:आरापूर एमआयडीसी, 16 दिवसांत जमिनीची 85 टक्केच मोजणी पूर्ण, 2013 च्या कायद्यानुसार शेतकऱ्यांना मिळणार मोबदला

प्रस्तावित आरापूर एमआयडीसीच्या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळाली असली तरी १० दिवसांचे जमीन मोजणीचे टार्गेट असलेल्या आरापूर, गवळीशिवरा आणि सुलतानाबाद येथील ८५ टक्केच जमिनीची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. या तीन गावांतून ७६२ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. दहा महिन्यांपूर्वी अधिसूचना काढण्यात आल्यानंतर अखेर ६ मे रोजी मोजणीला सुरुवात झाली. प्रारंभीपासूनच सुलतानाबाद येथील शेतकऱ्यांनी…

Read More

आयुक्त गुंडे यांच्या हस्ते गणवेश, पुस्तकांचे वाटप‎:शिक्षण विभागाच्या स्वागत कार्यक्रमाने विद्यार्थ्यांसह पालकही भारावले

शाळा प्रवेशाच्या पहिल्या दिवशी कॅम्प परिसर स्थित जिल्हा परिषद माध्यमिक कन्या शाळेत (गर्ल्स हायस्कुल) विभागीय आयुक्त नयना गुंडे यांच्या हस्ते विद्यार्थीनींना मोफत पुस्तके व गणवेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) प्रिया देशमुख, म.रा. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे…

Read More