Headlines

उबाठाच्या बैठकीला नेत्यांची दांडी, लवकरच मोठी फूट पडणार:महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी बोललीच पाहिजे- संजय शिरसाट

उबाठाने बोलवलेल्या बैठकीला अनेक जण गैरहजर राहतात कारण त्यांचे मन तिथे रमत नाही. यामागे निश्चित काहीतरी घडामोडी असतील नाही तर उबाठामध्ये जे जात आहे त्यांना जाऊ द्या असे म्हटले नसते, म्हणून असा अंदाज लावायला काही हरकत नाही की उबाठामध्ये लवकरच फुट पडेल असे दिसतंय, असे मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. परंतु पक्षातंर्गत संघर्षाला कोण…

Read More

बनावट चावीने शेजाऱ्याच्या घरात चोरी; एकाला अटक:41.10 ग्रॅम सोने जप्त, 5 लाखांचा मुद्देमाल जप्त; शेजाऱ्यानीच केली चोरी‎

खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एमराल्ड टॉवर परिसरात बनावट चावीचा वापर करून शेजाऱ्याच्या घरात चोरी करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही तासांत अटक केली. आरोपीकडून चोरीतील ४१.०१० ग्रॅम सोन्याची लगड, दीड लाखांची रोख रक्कम, असा एकूण ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एमराल्ड टॉवर, तुकाराम चौक येथील रहिवासी सुधीर वसंतराव धंद्रेते हे कुटुंबासह…

Read More

अजित पवार नाहीत, शरद पवारही अनुपस्थित; मतदानावेळी सुनेत्रा पवार भावूक:पोटनिवडणुकीत भावनिक क्षण; डोळ्यात अश्रू

बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघात आज पोटनिवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू झाली असून सकाळपासून मतदारांचा उत्साह दिसून येत आहे. दिवंगत अजित पवार यांच्या निधनामुळे बारामतीत ही निवडणूक लागली असून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या रिंगणात आहेत. मतदानाच्या दिवशी सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी येथील मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना मतदारांमध्ये…

Read More

65 वर्षांचा हिशोब द्या, नौटंकी बंद करा:जातनिहाय जनगणनेवरून चंद्रशेखर बावनकुळेंचा काँग्रेसवर घणाघात

सध्या देशभरात आणि राज्यात ‘जातनिहाय जनगणने’च्या मुद्द्यावरून राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेससह विरोधकांकडून सातत्याने जातनिहाय जनगणनेची मागणी केली जात असतानाच, आता भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार पलटवार केला आहे. “काँग्रेसने सलग ६५ वर्षे देशावर राज्य केले, मग तेव्हा त्यांनी जातनिहाय जनगणना का केली नाही? आधी त्या ६५ वर्षांचा हिशोब द्या आणि आता सुरू…

Read More

रामपाल म्हणाला-राम मूर्तीत प्राण असते तर चोर पकडले गेले असते:रामाने चोरांना बाण का मारला नाही, प्रेमानंद महाराजांसारखे धर्मगुरू ढोंगी; भाजप नेत्या हसत राहिल्या

देशद्रोह आणि खुनाच्या प्रकरणात तुरुंगातून सुटलेला संत रामपालने राम मंदिरातील देणगी चोरी आणि भगवान श्रीराम यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली. भाजपच्या प्रवक्त्या नेहा धवन रामपालला भेटण्यासाठी त्याच्या सोनीपत येथील धनाना आश्रमात गेल्या होत्या, जिथे रामपाल म्हणाला की अयोध्या मंदिरात फक्त मूर्ती आहे, ते भगवान नाहीत. रामपाल म्हणाला- आमचे धर्मगुरू आजपर्यंत आम्हाला मूर्ख बनवत आहेत. ते म्हणतात…

Read More

धुरंधरमध्ये रणवीर-आदित्यची जोडी पुन्हा परत येईल का:सह-निर्माती म्हणाल्या- या वर्षाच्या शेवटी सरप्राईज मिळेल; धुरंधरचा प्रवास अजून संपलेला नाही

‘धुरंधर’ आणि ‘धुरंधर: द रिव्हेंज’ च्या यशानंतर, दिग्दर्शक आदित्य धर आता त्यांच्या पुढच्या मोठ्या चित्रपटाच्या तयारीत आहेत. चित्रपटाच्या सह-निर्मात्या ज्योती देशपांडे यांनी पुष्टी केली आहे की या वर्षाच्या शेवटी चाहत्यांना एक मोठे सरप्राइज मिळणार आहे. यानंतर, ‘धुरंधर 3’ मध्ये रणवीर सिंग आणि आदित्य धर यांची जोडी पुन्हा दिसणार का, की या युनिव्हर्सला नवीन कथेसह पुढे…

Read More

पाण्यात पोहण्याचा मोह जीवावर बेतला:मनमाडमध्ये नाशिकच्या तरुणाचा, तर अमरावतीत 'रील' बनवताना 4 जणांचा बुडून मृत्यू

उन्हाळ्याच्या सुट्टीत पोहण्याचा आनंद घेण्यासाठी स्विमिंग पूल आणि तलावांवर पर्यटकांची गर्दी वाढत असतानाच, दोन भीषण दुर्घटनांनी महाराष्ट्र हादरला आहे. मनमाडमध्ये लग्नासाठी आलेल्या एका ३० वर्षीय तरुणाचा स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला, तर अमरावतीमध्ये रील बनवण्याच्या नादात चार मुला-मुलींना तलावात जलसमाधी मिळाली. मातृदिनाच्या दिवशीच घडलेल्या या घटनांमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. लग्नासाठी आला अन् काळाने…

Read More

अधिक मासात माय-लेकींच्या ओटीभरणाचा ट्रेंड:लेकींकडून आईचा सन्मान; आहेराच्या साडीमुळे बाजारपेठेत आर्थिक उलाढाल‎

sअधिक मास हा भगवान विष्णूच्या आराधनेचा अतिशय पवित्र काळ मानला जातो. हा मास १५ जूनपर्यंत असून या पवित्र महिन्यात जावई आणि लेकीचा विशेष सन्मान करून त्यांना चांदी, सोन्याचे दागिने किंवा वस्तू भेट देण्याची जुनी परंपरा आहे. या निमित्ताने अनेक ठिकाणी कौटुंबिक गेट-टुगेदर सोहळे रंगत आहेत. या पारंपरिक सोहळ्यांमध्येच यंदा ग्रामीण भागात आणखी एक नवा ट्रेंड…

Read More

निवृत्तीनंतर चहासाठीही पुरत नाही पेन्शन; शिक्षकांचा सरकारवर संताप:खुर्च्या रिकाम्या, शाळांना कुलूप अन् सरकारी कार्यालये ठप्प‎

आमदार आणि खासदारांनी एकदा शपथ घेतली की त्यांना आयुष्यभर पेन्शन मिळते, मात्र ३०-३० वर्षे प्रामाणिक सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन नाकारली जाते, ही मोठी शोकांतिका आहे. सध्या निवृत्त कर्मचाऱ्यांना केवळ १५०० ते १८०० रुपये पेन्शन मिळतेय. वाढत्या महागाईत ही रक्कम चहापाण्यासाठीही पुरणार नाही, मग घरखर्च कसा चालवायचा?” असा सवाल माध्यमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुदाम वराट यांनी…

Read More

BJP Trying To Weaken Ajit Pawar NCP In Mumbai

अमित शहा मुंबईमध्ये आले होते त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भेट नाकारली, त्यामुळे अर्थखात्यासारखे महत्त्वाचे खाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळेल असे वाटत नाही, अर्थखात्यावर अजितदादांच्या पक्षाचा अधिकार आहे, अजित पवार नसताना भा . रोहित पवार म्हणाले की, अर्थखाते जर हातात आले तर अनेक नाड्या हातात येत असतात, ते भाजपला आणि एकनाथ शिंदेंना नको असावे…

Read More