Headlines

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस:शेतकरी कर्जमाफी, पेपरफुटीसह विविध मुद्द्यांवर सरकारला घेरण्याची विरोधकांची तयारी

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. शेतकरी प्रश्न, कर्जमाफी, पेपरफुटी, कायदा-सुव्यवस्था आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. . दरम्यान, अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी पत्रकारांना कथित धमकी आणि शिवीगाळ केल्याच्या प्रकरणाचे तीव्र पडसाद सभागृहात उमटले होते, तोच मुद्दा आज पाचव्या दिवशीही विरोधक लावून धरण्याची चिन्हे आहेत. हे अधिवेशन 10 जुलैपर्यंत चालणार असून,…

Read More

श्रीमंत महिलांना क्रेडिट कार्ड, ग्रामीण भागातील लोकांना रोख रक्कम पसंत:84% महिला उद्योजिकांची पसंती डिजिटल साधनांना; कर्ज, गुंतवणुकीसाठीही ॲपचा वापर

देशातील महिला केवळ डिजिटल पेमेंट करण्यापुरत्या मर्यादित नाहीत. त्या व्यवसाय ऑपरेशन्स, कर्ज आणि गुंतवणुकीसाठीही डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर वाढवत आहेत. डीबीएस बँक इंडिया आणि डेलॉय इंडियाच्या अभ्यासानुसार, ८४% महिला उद्योजकांसाठी डिजिटल पेमेंट टूल्स सर्वात लोकप्रिय आर्थिक प्लॅटफॉर्म बनले आहेत. या सर्वेक्षणात देशभरातील १,३४२ व्यावसायिक, उच्च नेटवर्थ म्हणजे श्रीमंत आणि ग्रामीण भागातील कार्यरत महिलांचा समावेश करण्यात आला….

Read More

डिंपल यादव म्हणाल्या- वांगचुक 20 जुलै रोजी उपोषण सोडतील:कोणी जगो वा मरो, सरकारला काही फरक पडत नाही; खासदारांसोबत जंतर-मंतरवर पोहोचल्या

सपा खासदार डिंपल यादव गुरुवारी दिल्लीतील जंतर-मंतर येथे पोहोचल्या. तेथे त्यांनी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास उपोषणाला बसलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांची भेट घेतली. डिंपल व्यासपीठावर पोहोचताच, ‘इंकलाब जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. डिंपल म्हणाल्या की, कोण जगतोय आणि कोण मरतोय याचा सरकारला काही फरक पडत नाही. सोनम वांगचुक यांनी त्यांना सांगितले आहे की, ते 20…

Read More

उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे:बाबासाहेबांचे मिशन पुढे नेण्याची गरज; सातारा परिसरात भीम जयंतीच्या निमित्ताने वैचारिक उलाढाल

सातारा परिसरातील नाथ टॉवर येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती वैचारिक देवाण-घेवाणीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बाबासाहेबांचे मिशन पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर असल्याची उत्कट भावना व्यक्त करण्यात आली. सोसायटीच्या अध्यक्षा स्वाती धनशेट्टी (शिंदे) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस निरीक्षक सुशीला घोडके, नाथ मल्टिस्टेट बँकेचे संचालक…

Read More

20 लाख रुपयांसाठी छळ:5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, नोकरी लावण्यासाठी माहेरहून पैशांची मागणी‎

पतीला नोकरी लावण्यासाठी माहेराहून २० लाख आणण्याची मागणी करत २६ वर्षीय विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सिल्लोड शहर पोलिसांनी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल केला आहे. प्रियंका उर्फ लता नितेश सागरे (रा. रजाळवाडी) यांचा विवाह २०२३ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील नितेश सागरे यांच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांनी पतीला नोकरी लावण्यासाठी माहेराहून २० लाख आणण्याचा…

Read More

आरापूरजवळ आयशरची उभ्या टेम्पोला धडक:2 जागीच ठार, 2 गंभीर जखमी, आयशर चालक घटनास्थळावरून फरार, जखमींवर संभाजीनगरला उपचार सुरू‎

लासूर स्टेशन रस्त्याच्या कडेला लघुशंकेसाठी थांबलेल्या डीजेच्या टेम्पोला भरधाव आयशरने पाठीमागून जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात २ जण जागीच ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास मुंबई-नागपूर मार्गावरील आरापूर श . राहुल दिलीप राठोड (२१, रा. कुंभेफळ), गोविंद पुंडलिक तनपुरे (३०, रा. जळगाव ता. छत्रपती संभाजीनगर) अशी मृतांची नावे…

Read More

विधान परिषद मतदान; 637 मतदार बजावणार हक्क:औरंगाबाद-जालना मतदारसंघात 13 केंद्रांवर तीन उमेदवार रिंगणात

आज (१८ जून) रोजी औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी विधान परिषदेचे मतदान होणार आहे. सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत दोन जिल्ह्यांतील १३ मतदान केंद्रांवर एकूण ६३७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. या निवडणुकीत तीन उमेदवार रिंगणात आहेत. मतदानाच्या पूर्वसंध्येला बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक अधिकाऱ्यांचे तिसरे प्रशिक्षण पार पडले. त्यानंतर दुपारी मतदान साहित्याचे वाटप…

Read More

वाशिम न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल!:कोठडीतील मृत्यू प्रकरणी 9 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा; 15 वर्षांनंतर पारधी कुटुंबाला न्याय

वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने एका अत्यंत गंभीर आणि संवेदनशील प्रकरणात ऐतिहासिक निकाल दिला आहे. सन २०११ मध्ये पोलिस कोठडीत असताना झालेल्या अमानुष मारहाणीत एका संशयित तरुणाचा मृत्यू झाला होता. या ‘कस्टोडियल डेथ’ प्रकरणाची गंभीर दखल घेत न्यायालयाने तत्कालीन ठाणेदारासह तब्बल नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी हा निकाल…

Read More

अभिनेत्री तमन्ना भाटिया महाकाल मंदिरात पोहोचली:त्रिपुंड लावून भस्म आरतीमध्ये सहभागी; म्हणाली- अनुभव शब्दांत व्यक्त करू शकत नाही

साउथ आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया मंगळवारी पहाटे श्री महाकालेश्वर मंदिरात पोहोचल्या. त्यांनी भगवान महाकालच्या भस्म आरतीत सहभागी होऊन बाबांचा आशीर्वाद घेतला. पहाटे सुमारे 3 वाजता मंदिरात पोहोचलेल्या तमन्ना भाटिया नंदी हॉलमध्ये बसून भक्तिभावाने भस्म आरतीत सहभागी झाल्या. यावेळी त्या कपाळावर चंदन लावून पूर्णपणे बाबा महाकालच्या भक्तीत लीन झालेल्या दिसल्या. सुमारे दोन तास…

Read More

राजा रघुवंशी हत्याकांडामधील 4 आरोपींचा जामीन फेटाळला:सोनमच्या जामिनाला उच्च न्यायालयात आव्हान; मेघालय सरकारने म्हटले- पोलीस तपासात चूक नाही

मध्य प्रदेशातील इंदूरमधील बहुचर्चित राजा रघुवंशी हत्याकांडात आरोपींच्या अडचणी सातत्याने वाढत आहेत. शिलाँग सत्र न्यायालयाने या प्रकरणातील मुख्य आरोपी राज कुशवाहसह चार आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले आहेत. तर, मेघालय सरकारने आरोपी सोनम रघुवंशीला मिळालेल्या जामिनाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाची सुनावणी 12 मे रोजी होणार आहे. राज कुशवाहसह 4 आरोपींना दिलासा नाही शिलाँग…

Read More