Headlines

आत्मकल्याण अन् स्वत:च्या हिताचा विचार करणारा मनुष्य शहाणा:हभप रामभाऊ महाराज राऊत, नेवासा तालुक्यातील निंभारीत हरिनाम सप्ताहास भाविकांची गर्दी‎

केवळ शास्त्रज्ञान, उच्च शिक्षण किंवा मोठे पद मिळवणे यावरून मनुष्य शहाणा ठरत नाही. जो स्वतःच्या खऱ्या हिताचा आणि आत्मकल्याणाचा विचार करतो, तोच खऱ्या अर्थाने शहाणा असतो, असे प्रतिपादन रामभाऊ महाराज राऊत यांनी केले. नेवासा तालुक्यातील निंभारी येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने सहाव्या दिवशी रामभाऊ महाराज राऊत यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी…

Read More

धुरंधर-2 OTT रिलीज मे महिन्याच्या मध्यापर्यंत होणार नाही:रंग दे लाल गाण्यावरून कॉपीराइट केसमध्ये निर्मात्यांचे कोर्टात आश्वासन

आदित्य धर यांच्या ‘B62 स्टुडिओज प्रायव्हेट लिमिटेड’ या निर्मिती संस्थेने गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयाला अशी हमी दिली की, ते ‘धुरंधर: द रिव्हेंज’ (Dhurandhar: The Revenge) हा चित्रपट मे २०२६ च्या मध्यापर्यंत कोणत्याही OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करणार नाहीत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ मे २०२६ रोजी नियोजित आहे. १९८९ मधील ‘त्रिदेव’ (Tridev) या चित्रपटाचे प्रताधिकार (copyright)…

Read More

गहू खरेदीसाठी तत्काळ हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी:व्यापारी कमी दराने गहू करतात खरेदी, तहसीलदारांना दिले निवेदन‎

गहू पिकासाठी शासनाच्या हमी भावाने खरेदी केंद्र तात्काळ सुरू करावे या मागणीसाठी माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासे बाजार समितीच्यावतीने तहसील डॉ. संजय बिरादार यांना निवेदन देण्यात आले. तालुक्यात १८,७८६ हेक्टरवर गव्हाचे क्षेत्र असू . परंतु मागील महिन्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात गहु पिकाचे नुकसान झालेले आहे. त्यामुळे बाजारात गव्हाचे दर शासनाने जाहीर…

Read More

खरगेंचा गुजरातींवर केलेल्या विधानाबद्दल खेद:केरळमध्ये गुजरातींना अशिक्षित म्हटले होते: दिल्लीत काँग्रेस कार्यालयाबाहेर महिलांचे आंदोलन

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी गुजरात्यांशी संबंधित वादग्रस्त विधानाबद्दल खेद व्यक्त केला. त्यांनी सोशल मीडियावर सांगितले की, माझे विधान जाणूनबुजून चुकीच्या पद्धतीने मांडले गेले. मी शब्दांबद्दल खेद व्यक्त करतो. न्यूज एजन्सी पीटीआय (PTI) नुसार, खरगे यांनी रविवारी केरळमधील इडुक्की येथे म्हटले होते की, राज्यातील लोक ‘सुशिक्षित आणि समजूतदार’ आहेत आणि त्यांची दिशाभूल करता येत…

Read More

भगवंताच्या नामस्मरणाने आपल्या जीवनातील अडचणी होतात कमी:राधाकृष्ण महाराज यांचे प्रतिपादन, श्रीमद्भागवत कथेला भाविकांची गर्दी‎

असफल झालेल्या विद्यार्थ्यांना सफल कसे व्हावे याची प्रेरणा भागवत कथेमधून मिळते. विद्या धन प्राप्त करण्यापूर्वी परमात्म्याचे स्मरण आवश्यक असते. दिवसाची सुरुवात भगवंताचे स्मरण करून करावी. आपल्या भारतीय संस्कृतीत भगवंताच्या स्मरणास अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेळ निश्चित करून दररोज भगवंताचे भजन करावे, जीवनातील अडीअडचणी कमी होत चालल्याचे अनुभवास येते. जीवनात यशस्वी होण्याचे आणि आनंद मिळवण्याचे गूज भागवत…

Read More

अमिताभ बच्चन म्हणाले- रिकाम्या हाती आलो, तसेच जाणार:बिग बींनी आयुष्यातील ‘का’ आणि ‘कसे’ यावर चिंतन केले, स्वतःशी प्रश्नोत्तरे केली

अभिनेता अमिताभ बच्चन यांनी नुकताच जीवन आणि त्याच्या अर्थाबद्दल एक नोट शेअर केली. त्यांनी सांगितले की, त्यांनी एक पूर्ण दिवस शांततेत राहून स्वतःशी प्रश्नोत्तरे करत घालवला. अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये लिहिले की, दिवसभर त्यांनी आपल्या आजूबाजूला आणि स्वतःसोबत वेळ घालवला, उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला, पण बहुतेक प्रश्नांची स्पष्ट उत्तरे मिळाली नाहीत. त्यांनी लिहिले की, जीवनातील…

Read More

शनिशिंगणापूर देवस्थानला आता मिळणार ‘मंत्रालयीन’ बळकटी‎:कार्यकारी अधिकारीपदी कक्ष अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; 30 एप्रिलपर्यंत मागवले अर्ज

. प्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थानचा कारभार आता अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. देवस्थानच्या कार्यकारी अधिकारीपदी आता मंत्रालयीन ‘कक्ष अधिकारी’ दर्जाच्या अधिकाऱ्याची प्रतिनियुक्तीने नियुक्ती केली जाणार आहे. या पदासाठी अर्ज मागविण्यात आले असून ३० एप्रिल ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. २०१८ च्या विशेष कायद्यानंतर शनिशिंगणापूर देवस्थान सरकारी अखत्यारीत आले…

Read More

पवन खेडांचा तेलंगणा HCत अग्रिम जामिनासाठी अर्ज:एक दिवसापूर्वी आसाम पोलिसांचा दिल्ली निवासस्थानी छापा; म्हणाले- हिमंतांनी माझ्यावर पोलीस सोडले

काँग्रेस नेते पवन खेडा यांनी बुधवारी तेलंगणा उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीने त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. खरं तर, खेडा यांनी ५ एप्रिल रोजी हिमंता यांच्या पत्नीवर बनावट पासपोर्ट बाळगल्याचा आरोप केला होता. त्यानंतर दोन दिवसांनी, मंगळवारी आसाम पोलिसांनी दिल्लीतील पवन खेडा यांच्या घरावर छापा टाकला….

Read More

वर्षभरात उद्यान देखभालीवर 98 हजार, कर्मचाऱ्यांच्या पगारावर 4.90 कोटी खर्च:महापालिकेच्या 33 पैकी निम्म्याहून अधिक उद्यानात सुविधाच नाहीत‎

शहरात महापालिकेची सुमारे ३३ उद्याने आहेत. त्यापैकी तीन उद्याने खासगी संस्थेकडे देण्यात आली आहेत. मात्र, उर्वरित ३० पैकी ठराविक १० ते १५ उद्याने वगळता उर्वरीत उद्याने भकास अवस्थेत आहेत. या उद्यानात नागरिकांना विरंगुळ्यासाठी, लहान मुलांना खेळण्यासाठी स . दिवसेंदिवस वाढत्या नागरीकरणामुळे नागरिकांकडून क्रीडांगणे, उद्याने उभारण्याची, उद्याने विकसित करण्याची मागणी होत आहे. मात्र, महापालिकेच्या दुर्लक्षामुळे अनेक…

Read More

राघव चड्ढा यांनी संजय दत्तचे कौतुक केले:म्हणाले- धुरंधरसाठी तुम्हाला खूप प्रेम मिळाले; संजयला आदरातिथ्यासाठी घरी बोलावले

आम आदमी पार्टी (AAP) चे नेते राघव चड्ढा यांनी ‘धुरंधर 2’ चित्रपटाच्या यशानंतर संजय दत्तसाठी एक खास नोट लिहिली आहे. राघव यांनी नुकतेच त्यांच्या घरी संजय दत्तचे आदरातिथ्य केले आणि त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. राघव चड्ढा यांनी इंस्टाग्रामवर लिहिले, “काही काळापूर्वी माझ्या घरी संजय दत्तचे आदरातिथ्य करणे आनंदाची गोष्ट होती. ते मला माहीत…

Read More