पुरावे असूनही कुणबी प्रमाणपत्रे रद्द!:मनोज जरांगे सरकारवर भडकले; देवेंद्र फडणवीसांसह बावनकुळेंनी कट रचल्याचा गंभीर आरोप
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. कुणबी जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र (Validity) रद्द केल्याच्या प्रकरणावरून त्यांनी राज्य सरकारवर, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सडकून टीका केली आहे. कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्याचा कट राज्य सरकारकडून मराठा समाजाचे कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी जाणीवपूर्वक कट रचला…