Headlines

दिल्ली जिमखाना क्लबने सरकारकडे दुसऱ्या ठिकाणी जमीन मागितली:केंद्राने 27.3 एकर जमीन परत मागितली होती, 5 जूनपर्यंत रिकामी करण्याचे आदेश

केंद्र सरकारने 113 वर्षांपूर्वीच्या दिल्ली जिमखाना क्लबसाठी स्थापन केलेल्या जनरल कमिटीने सोमवारी सरकारला आवाहन केले आहे की, क्लबच्या कामकाजावर परिणाम करू नये. कमिटीने म्हटले आहे की, जर सरकारने ताब्यात घेण्याची कारवाई पुढे नेली, तर क्लबला दुसरीकडे जमीन द्यावी. खरं तर, लुटियन्स दिल्लीतील या ऐतिहासिक क्लबवर सुमारे 48 कोटी रुपयांचे भूभाडे (ग्राउंड रेंट) थकले आहे. लँड…

Read More

येणारी लोकसभा निवडणूक माढा मतदारसंघातून लढवणार:टाकळी येथील राष्ट्रीय समाज पक्षाच्या निधी संकलनावेळी महादेव जानकर यांच्याकडून संकेत‎

राष्ट्रीय समाज पक्षाची ध्येय, धोरणे समाजातील शेवटच्या घटकांचा विचार करणारी आहेत. सध्या देश सामाजिक, राजकीय अस्थिरतेकडे प्रवास करताना दिसून येत असून देशातील युवक आज प्रचंड अस्वस्थेत आहे. सातत्याने वाढत चाललेली महागाई, बेरोजगारी, कौशल्यांचा अभाव, शेतकऱ्यांच्या पीक मालाला कवडीमोल किंमत यामुळे देशातील सत्ताधारी आणि विरोधकांवर सुद्धा तरुण पिढी भडकल्याचे चित्र पाहायला मिळत असून राष्ट्रीय समाज पक्षाचा…

Read More

नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाबाबत माळशिरसमधील नेत्यांच्या भूमिका स्पष्ट:शेतकरी संघटना, राष्ट्रवादीचे खासदार मोहिते- पाटील विरोधात तर भाजप समर्थक

. माळशिरस तालुक्यातून जाणाऱ्या बहुचर्चित अशा नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाबाबत गेली महिनाभर बाधित समर्थक व विरोधक शेतकऱ्यांचा आक्रोश सुरू आहे. त्यावर जवळपास दोन महिन्यांनी तालुक्यातील भाजप नेतृत्वाने समर्थनार्थ तर राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी भूमिका जाहीरपणे स्पष्ट केली आहे. माळशिरस तालुक्यातील दहिगाव येथे भाजपने तर पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार पक्ष) एकाच दिवशी आपली भूमिका…

Read More

पेट्रोल-डिझेलनंतर CNG ₹2 पर्यंत महाग:दिल्लीत किंमत ₹83.09 प्रति किलो; या महिन्यात चौथ्यांदा दर वाढले, आतापर्यंत ₹6 नी वाढ

पेट्रोल-डिझेलनंतर मंगळवार, २६ मे रोजी CNG (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) च्या दरात २ रुपयांनी वाढ करण्यात आली. त्यानंतर दिल्लीत CNG चा दर ८३.०९ रुपये प्रति किलो झाला आहे. २३ मे रोजी CNG च्या दरात १ रुपया प्रति किलो वाढ झाली होती. आतापर्यंत CNG च्या दरात ४ वेळा वाढ झाली आहे. १५ मे रोजी ₹२, १८ मे…

Read More

पावसाळ्यात शहरातील नाले, गटारी तुंबू नये म्हणून कुर्डुवाडीत स्वच्छता सुरू:कुर्डुवाडी नगरपालिकेने खबरदारी म्हणून आतापासूनच कंबर कसली‎

गतवर्षी पावसाळ्यात गटारी, नाले तुंबल्याने कुर्डुवाडी शहरातील रस्त्यांमध्ये पाणी साचले. त्यामुळे नागरिकांना जगणेही अडचणीचे ठरले. यंदाही समाधानकारक पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी ओढे, नाले आणि अ . गतवर्षीच्या विदारक अनुभवातून धडा घेत, यंदा पावसाळ्यात शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी कुर्डुवाडी नगरपालिकेने आतापासूनच कामे सुरू केली आहेत. प्रशासनाच्या…

Read More

उन्नावमध्ये एक्सप्रेस-वेवर एसी बस उलटली, 5 जणांचा मृत्यू:प्रवासी खिडक्यांमधून पडले, बस दिल्लीहून बिहारला जात होती; 15 जखमी

उन्नावमध्ये डबल डेकर एसी बस मंगळवारी सकाळी सुमारे 5 वाजता अनियंत्रित होऊन लखनऊ-आग्रा एक्सप्रेस-वेवर उलटली. या अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला, तर 15 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या बसमध्ये सुमारे 30 प्रवासी होते. पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे की चालकाला डुलकी लागल्याने हा अपघात झाला. प्रत्यक्षदर्शींच्या मते, बस भरधाव वेगात…

Read More

श्रीगोंदे तालुक्यात जिलेटिन स्फोटकांचा काळाबाजार:दुचाकी आणि खासगी गाड्यांमधून घातक साहित्याची होतेय धोकादायक पद्धतीने वाहतूक‎

श्रीगोंदे तालुक्यात विहिरींचे खोदकाम, शेततळे आणि दगडखाणींसाठी मोठ्या प्रमाणावर लागणाऱ्या जिलेटिन आणि डिटोनेटर सारख्या घातक स्फोटक साहित्याचा काळाबाजार उघडपणे सुरू आहे. या प्रकाराकडे महसूल आणि पोलिस यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने, स्थानिक नागरिकांमधून तीव्र संशय आणि संताप व्यक्त केला जात आहे. काही महिन्यांपूर्वी श्रीगोंदे तालुक्यातील टाकळी कडेवळीत गावात विहिरीचे खोदकाम सुरू असताना जिलेटिनच्या कांड्यांचा भीषण स्फोट…

Read More

इंधन टंचाईच्या मुळाशी तेल कंपन्यांचे पुरवठा धोरण:नागापूर, पानेवाडीत शेतकरी, वाहनधारक, पंपचालक त्रस्त; सरपंच राजाभाऊ पवार यांची उपाययोजनेची मागणी‎

मनमाड-नांदगाव तालुक्यासह ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी पेट्रोल-डिझेल टंचाईचा प्रश्न ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर गंभीर बनत असून, या टंचाईच्या मुळाशी केवळ ग्राहकांची वाढलेली मागणी नसून, तेल कंपन्यांचे पुरवठा धोरण आणि ग्रामीण भागाकडे होणारे दुर्लक्ष कारणीभ . राज्यातील इंधन टंचाईबाबत अनेक भागांत पेट्रोल-डिझेल उपलब्धतेचा प्रश्न निर्माण झाल्याचे वृत्त रोजच समोर येत आहे. खरीप हंगामाची तयारी सुरू असल्याने ग्रामीण…

Read More

सोयाबीन पेरणीसाठी घरचे बियाणेच वापरावे:आसरखेडेत सोयाबीन बियाण्याची उगवणक्षमता चाचणी व जैविक बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक‎

शेतकऱ्यांची बियाणांवरील खर्चात बचत व्हावी, यासाठी स्वउत्पादित सोयाबीन बियाण्यांचा येत्या खरीप हंगामामध्ये उगवणक्षमता तपासून पेरणीसाठी वापर करण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी निलेश मावळे यांनी केले आहे. त्याअनुषंगाने तालुक्यातील आसरखेडे येथे सहाय्यक कृषी अधिकारी रोमा आहेर यांनी सोयाबीन बियाण्याची उगवणक्षमता चाचणी व जैविक बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक करून दाखविले. सोयाबीन हे पीक स्वपरागसिंचित असून, या पिकाचे बियाणे सरळ…

Read More

यूपीतील बांदा, महाराष्ट्रातील ब्रह्मपुरी सर्वात उष्ण, 47.6°C:दिल्लीत 14 वर्षांनंतर मे महिन्यात सर्वात उष्ण रात्र; पंजाबमध्ये शाळा-कार्यालयांच्या वेळा बदलल्या

देशाच्या अनेक भागांमध्ये सोमवारी उष्णतेचा प्रकोप सुरूच राहिला. भारतीय हवामान विभाग (IMD) नुसार, उत्तर प्रदेशातील बांदा आणि महाराष्ट्रातील ब्रह्मपुरी ही सोमवारी देशातील सर्वात उष्ण ठिकाणे ठरली, जिथे कमाल तापमान 47.6°C नोंदवले गेले. मध्य प्रदेशातील खजुराहो येथे 47.2° तापमान नोंदवले गेले. दिल्लीत कमाल तापमान 43°C च्या वर पोहोचले, तर किमान तापमान 32.4°C नोंदवले गेले. हवामान विभागाच्या…

Read More