Headlines

आदिवासी विकास योजनांमध्ये रस्ते, वीज, आरोग्याला प्राधान्य द्या:मंत्री उईके यांचे चिंतन बैठकीत अधिकाऱ्यांना निर्देश

आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके यांनी आदिवासी क्षेत्रातील आरोग्य, पोषण, शिक्षण, पाणीपुरवठा, रस्ते, वीज, रोजगार आणि पायाभूत सुविधांच्या प्रभावी अंमलबजावणीकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत. चिखलदरा येथील आरोग्य विभागाच्या तालुका प्रशिक्षण केंद्रात आयोजित विविध विभागांच्या चिंतन बैठकीत (आढावा सभा) ते बोलत होते. या बैठकीत मंत्री उईके यांनी प्रत्येक विभागाचा सविस्तर आढावा घेतला….

Read More

शिक्षकांच्या आंदोलनापुढे सरकार नमले:टीईटीबाबत फेरविचार शक्य; शिक्षणमंत्र्यांसोबत पदाधिकाऱ्यांची बैठक

शिक्षक पात्रता परीक्षेच्या (टीईटी) मुद्द्यावर राज्यभरात झालेल्या शिक्षक संघटनांच्या आंदोलनानंतर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत टीईटीबाबत फेरविचार करण्याच्या शक्यतेवर आणि शिक्षकांच्या इतर प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली. मंत्री भुसे यांनी स्पष्ट केले की, इतर राज्यांमध्ये लागू असलेल्या नियमांचा आणि कार्यपद्धतीचा अभ्यास करून महाराष्ट्रातही टीईटी परीक्षेची काठिण्य…

Read More

सरकारी कार्यालयांमध्ये विजेचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय:गरज नसताना दिवे, पंखे, एसी सुरू; राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान

अमरावती शहरातील अनेक सरकारी आणि निमसरकारी कार्यालयांमध्ये विजेचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असल्याचे समोर आले आहे. कामासाठी येणाऱ्या नागरिकांनी ही बाब निदर्शनास आणली असून, कर्मचारी संघटनांच्या काही पुढाऱ्यांनीही यावर चिंता व्यक्त केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आणि महापालिका यांसारख्या लोकाभिमुख कार्यालयांमध्ये ही परिस्थिती वारंवार दिसून येते. केवळ या तीन कार्यालयांपुरती मर्यादित नसून, इतरही अनेक…

Read More

'भाजपचा DNA आता ओबीसींचा राहिला नाही, कारखानदारांचा झालाय':लक्ष्मण हाकेंचा घणाघात; नव्या राजकीय पक्षाचीही केली घोषणा

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ओबीसी जनता पार्टी या नव्या राजकीय पक्षाची स्थापना करण्याची मोठी घोषणा केली आहे. आगामी काळात ओबीसी समाजाचे सक्षम प्रतिनिधित्व करण्यासाठी आपण याच पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती खुद्द लक्ष्मण हाके यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. लक्ष्मण हाके यावेळी बोलताना म्हणाले की, भाजपचा डीएनए हा ओबीसी राहिला नाही,…

Read More

रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने महिलेची खाजगी वाहनातच प्रसुती:औंढा नागनाथ तालुक्यातील प्रकार, आरोग्य यंत्रणेच्या कामाचे पुन्हा एकदा वाभाडे

जवळा बाजार येथे रुग्णवाहिका उपलब्ध झाली नसल्याने एका अर्भकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेची चौकशी अद्यापही सुरुच असतांना रविवारी (ता. 19) पुन्हा एक प्रकार समोर आला आहे. औंढा तालुक्यातील काशीतांडा येथील एका गर्भवती महिलेला वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने खाजगी वाहनातून हिंगोलीकडे आणताना वाहनातच प्रसुती झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात दाखल केले आहे. हिंगोली जिल्हयात…

Read More

स्वतंत्र विदर्भ राज्याचा मुद्दा संसदेत मांडा:'विराआस'ने केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना दिले निवेदन

विदर्भ राज्य आंदोलन समिती (विराआस) च्या शिष्टमंडळाने केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. आगामी लोकसभा अधिवेशनात स्वतंत्र विदर्भ राज्याचा मुद्दा संसदेत मांडावा आणि विदर्भाची त्वरित निर्मिती करावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली. हे निवेदन १९ जुलै रोजी देण्यात आले, तर लोकसभा अधिवेशन २० जुलै २०२६ पासून सुरू होत आहे. यावेळी ‘विराआस’चे पूर्व विदर्भ…

Read More

जवळाबाजारच्या आठवडी बाजारात चोरीच्या शेळ्या विकण्याचा प्रयत्न:तिघे पोलिसांच्या ताब्यात; पावने चार लाखांचा मुद्देमाल जप्त

औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथील आठवडी बाजारात रविवारी ता. १९ दुपारी चोरीच्या शेळ्या विक्री करण्याचा चोरट्यांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. या प्रकरणात पोलिसांच्या पथकाने तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीच्या ७ शेळ्यांसह ३.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्हयातील आठवडी बाजारांमधून चोरीच्या वाढत्या घटनांना आवर घालण्यासाठी प्रत्येक आठवडी बाजारात पोलिसांची गस्त…

Read More

'आधी शिक्षणमंत्री, नंतर थेट प्रधानमंत्र्यांचा राजीनामा मागणार':आझाद मैदानातून आदित्य ठाकरेंचा मोदी सरकारला इशारा; काय म्हणाले ठाकरे?

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे नेतृत्वात मुंबई येथील आझाद मैदानात सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. हे सरकार या आगीत भस्म झाले पाहिजे, असे त्यांनी यावेळी बोलताना म्हटले. तर आदित्य ठाकरे यांनी देखील यावेळी बोलताना केंद्र सरकारवर टीका केली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, देशातल्या…

Read More

जगमित्र लिंगाडे 'संगीत अलंकार' परीक्षेत देशात प्रथम:अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातर्फे चार प्रतिष्ठेचे पुरस्कार जाहीर

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या नोव्हेंबर-डिसेंबर 2024 सत्रातील संगीत अलंकार (तबला) परीक्षेत जगमित्र रामलिंग लिंगाडे यांनी राष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या कामगिरीबद्दल अखिल भारतीय गांधर्व मंडळातर्फे त्यांना श्री गुरुदेवजी पटवर्धन पुरस्कार, उस्ताद इनामअली पुरस्कार तसेच कै. विष्णू मिकाजी माईणकर पुरस्कार, हरी ओम ट्रस्ट वाद्य प्रथम पुरस्कार आणि पं. सतीशचंद्र…

Read More

मुलाखत : राजकुमार हिरानी:मुलगा वीरसाठी कोणताही शॉर्टकट ठेवला नाही, अनेक ऑडिशन्स देऊन 'प्रीतम' बनला

राजकुमार हिरानी यांनी ‘प्रीतम अँड पेड्रो’ या वेब सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण केले. यातून त्यांचा मुलगा वीरनेही पदार्पण केले. बॉक्स ऑफिसनंतर आता हिरानी ओटीटीवरही इतिहास घडवत आहेत. वाचा खास बातचीत… या कथेत असे काय होते की तुम्ही याच्याशी जोडले जाण्याचा निर्णय घेतला? आज तंत्रज्ञान दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहे, पण वृद्धांसाठी किंवा तंत्रज्ञानाशी कमी परिचित असलेल्या…

Read More