Headlines

राम माधव यांच्या कथित भेटीवर प्रकाश आंबेडकरांचा दावा:ISIच्या निवृत्त अधिकाऱ्यांशी श्रीलंकेत चर्चा, चार मुद्दे कोणते?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) माजी प्रवक्ते राम माधव यांनी पाकिस्तानची गुप्तहेर संघटना ‘आयएसआय’च्या (ISI) निवृत्त अधिकाऱ्यांची भेट घेतल्याचा अत्यंत खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. या भेटीत चार महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगत, आंबेडकरांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनाच जाब विचारला आहे. आंबेडकरांच्या या गंभीर आरोपामुळे…

Read More

Verification of 71,956 fake ration cards that are cheating on ration begins

पापरी33 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील (पीडीएस) काळाबाजार आणि बोगस गिरीवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा पुरवठा शाखेने मिशन सुधार अभियानअंतर्गत जिल्ह्यात मोठी मोहीम उघडली आहे. या कारवाईत तब्बल ७१,९५६ अपात्र आणि बनावट शिधापत्रिका (रेशन कार्ड) धारकांवर कारवाईची प्रक् . Source link

Read More

अपघात:अरणजवळ भरधाव कार चारीत उलटून मोडनिंबचे तिघे जखमी

भरधाव स्विफ्ट कार रस्त्याच्या कडेला असलेल्या चारीत कोसळून झालेल्या अपघातात कार चालकासह तिघे जण जखमी झाले. हा अपघात पुणे महामार्गावर अरण (ता.माढा) नजीक शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास घडला. गंभीर जखमीस पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोडनिंब येथून टेंभुर्णीकडे जाणारी कार (एमएच १२ आरएफ ३५१६) भरधाव वेगाने जात असताना कार चालकाचे वाहनावरील…

Read More

आरोग्य:श्रावणातील उपवास करताना श्रद्धेसह आरोग्याचीही काळजी घ्या

श्रावण महिन्याला सुरुवात होताच अनेक घरांमध्ये चातुर्मास, एकादशी, सोमवार, गुरुवार यांसह विविध धार्मिक व्रत-वैकल्यांना सुरुवात होते. श्रद्धेने उपवास करण्याची परंपरा असली, तरी उपवास प्रत्येकाच्या शरीरासाठी सारखाच लाभदायी असेलच असे नाही. वय, प्रकृती, दैनंदिन शारीरिक श्रम, आधीपासून असलेले आजार आणि पावसाळ्यातील हवामान यांचा विचार करूनच उपवास करणे गरजेचे आहे. दिवसभर काहीही न खाता उपाशी राहण्यापेक्षा हलका,…

Read More

मंगळवेढा:शिवसेनेबाबत सुप्रिम कोर्ट योग्य निर्णय घेईल

शिवसेना पक्ष कोणाचा, याबाबत अजून सुनावणी पूर्ण झाली नाही, कुणाच्या बाजूने निकाल लागेल ते आपण कसे सांगू शकतो. एका बाजूने युक्तिवाद केला आहे, दुसरी बाजूने युक्तिवाद सुरू आहे, त्यानंतर त्यानंतर सर्वोच्च न्यायालय योग्य निर्णय देईल, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. नंदूर (ता. मंगळवेढा) येथील आवताडे शुगर येथे उभारण्यात येणाऱ्या १२ टीपीडी क्षमतेच्या सीबीजी (कॉम्प्रेस्ड…

Read More

53 वर्षीय अर्जुन रामपालने केले दुसरे लग्न:14 वर्षांनी लहान गर्लफ्रेंड गॅब्रिएलासोबत लग्न नोंदणी केली, या नात्यातून त्यांना दोन मुले

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालने त्याची दीर्घकाळापासूनची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमेट्रियड्ससोबत लग्न केले आहे. बुधवारी गोव्यात त्यांनी हे लग्न नोंदवले आहे. दोघांनी उत्तर गोव्यातील म्हापसा येथील सब-रजिस्ट्रार कार्यालयात लग्नाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. पीटीआयच्या वृत्तानुसार, यावेळी त्यांचे जवळचे मित्र उपस्थित होते. स्थानिक कायद्यानुसार, पहिल्या आणि दुसऱ्या स्वाक्षरीदरम्यान १५ दिवसांची प्रतीक्षा आवश्यक असते. हा कालावधी माफ करून घेण्यासाठी…

Read More

आषाढी यात्रेनंतर वाळवंट वाऱ्यावर:भाविकांची सुरक्षा विठ्ठल भरवशावर

आषाढी यात्रेनंतर पंढरपूर येथील चंद्रभागेच्या वाळवंटात प्रशासकीय यंत्रणा बेजबाबदार झाली आहे. लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची सुरक्षा आता प्रशासकीय टोलवाटोलवीमुळे विठ्ठलाच्याच भरवशावर सोडून दिली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी यात्रेनंतर नगरपालिका, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सुरक्षेची जबाबदारी एकमेकांवर ढकलण्याची परंपरा सुरू आहे. भाविकांच्या जिवाशी खेळणारी ही वागणूक…

Read More

पंढरीत डाळिंबाची आवक वाढल्याने दरात निम्म्याने घट:नाईलाजाने मिळेल त्या‎दराने डाळिंबाची विक्री‎

दिल्ली परिसरात पाऊस झाल्याने पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत १५ दिवसांत डाळिंबाची आवक वाढली आहे. त्यामुळे डाळिंबाचे दर सरासरी १०० रुपये प्रतिकिलो घसरले आहेत. सध्या डाळिंबाचा दर किमान ४० ते कमाल १२० रुपयांपर्यंत घसरले आहेत. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. डाळिंबाचे घटलेले क्षेत्र वाढत आहे. शिवाय दिल्ली परिसरात झालेल्या पावसाचा परिणामही दरावर झाला….

Read More

बिहारच्या बेतियात घरात बस घुसली, 5 ठार:मुलाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सुरू होता ऑर्केस्ट्रा, वडिलांचाही जीव गेला

मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका ऑर्केस्ट्रात बस घुसून 5 जण ठार झाल्याची भयंकर घटना बिहारच्या बेतियात घडली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, बेतिया-लौरिया मुख्य मार्गावरील पराऊ टोला बनकटवालगत लौरिया पोलीस स्टेशनच्या हद्दीत शुक्रवारी रात्री उशिरा घटना घडली. बसने ऑर्केस्ट्रा पाहण्यासाठी जमलेल्या लोकांना चिरडले. त्यात 12 हून अधिक जण जखमी झाले. मृतांमध्ये लौरिया पोलीस स्टेशन हद्दीतील…

Read More

पिठात चक्क कीटक, अन् काळे तेल:गायत्री मेवाड अन् छप्पन भोगचा परवाना निलंबित, दोन्ही हॉटेलमध्ये अन्नसुरक्षेचे गंभीर उल्लंघन, अन्न् व औषध प्रशासनाची कारवाई

‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शुक्रवारी (२१ ऑगस्ट) केलेल्या कारवाईत क्रांती चौकातील मे. गायत्री मेवाड प्रायव्हेट लिमिटेड आणि बीड बायपास रोड, सातारा परिसरातील मेसर्स छप्पन भोग थाळी रेस्टॉरंट अँड बँक्वेट हॉल या दोन्ही आस्थापनांचे अन्न सुरक्षा परवाने निलंबित केले. गायत्री मेवाडमध्ये स्वयंपाकघरात भाजीसाठी कापून ठेवलेले पनीर दुर्गंधीयुक्त आढळले. तयार ग्रेव्ही…

Read More