गुजरातमध्ये 200 लोकांना अन्नातून विषबाधा:59 जणांना रुग्णालयात दाखल केले, लग्नात आंब्याचा रस प्यायल्यानंतर बिघडली तब्येत
गुजरातच्या दाहोद जिल्ह्यात लग्नादरम्यान अन्न विषबाधेमुळे (फूड पॉइझनिंग) 200 हून अधिक लोक आजारी पडले. त्यापैकी 59 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना सोमवार रात्रीची आहे. लग्नात 400 हून अधिक लोक उपस्थित होते. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास जेवण सुरू झाले. काही लोकांच्या मते, आंब्याचा रस प्यायल्यानंतर तब्येत बिघडायला लागली. आजारी लोकांना तात्काळ जवळच्या सरकारी आणि…