Headlines

पर्यावरणासह जैवविविधतेच्या रक्षणासाठी गुरूकुल संस्थेच्या वतीने केले वृक्षारोपण:100 फळझाडांचे वितरण, युवकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांचा वृक्षारोपणात सहभाग‎

. पर्यावरण संरक्षणासह जैव विविधतेच्या रक्षणासाठी दैनिक दिव्य मराठीच्या वृक्षारोपण अभियानांतर्गत गुरूकुल बहुउद्देशीय संस्थेंतर्गत कार्यरत क्रीडा अकादमीद्वारे बुधवारी ५ ऑगस्टला वृक्षारोपण केले. याप्रसंगी १५० पेक्षा जास्त नागरिक उपस्थित होते. युवकांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच वृक्षारोपण मोहिमेत सहर्ष सहभाग नोंदवला. या वेळी उपस्थित प्रत्येकाने स्वत:च्या घरी रोप नेत त्यांचे संवर्धन करण्याचा निर्धार व्यक्त केला. गुरूकुल संस्थेत…

Read More

खामगाव, नांदुराच्या नागरिकांची तहान भागवणाऱ्या ज्ञानगंगात 94 टक्के साठा:तीन लघु प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग, 29 ते 31 या तीन दिवसांत पाऊस‎

खामगाव पाटबंधारे उपविभाग खामगाव अंतर्गत येणाऱ्या खामगाव व जळगाव जामोद तालुक्यातील सात प्रकल्पांपैकी तीन प्रकल्पातील पाण्याच्या पातळीने शंभरी गाठली आहे. तर दोन प्रकल्प शंभरी गाठण्याच्या उंबरठ्यावर उभे आहेत. या दोन प्रकल्प क्षेत्रात आगामी दिवसात जोरदार . तीन प्रकल्पांतून विसर्ग यंदाच्या पावसाळ्यात जून व जुलै या २ महिन्याच्या कालावधीत झालेल्या पावसामुळे जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा, गोडाडा…

Read More

सेन्सेक्स 150 अंकांनी वाढून 78,700 वर:निफ्टी किरकोळ घसरणीसह 24,600 वर; आयटी शेअर्समध्ये विक्री, ऑटोमध्ये खरेदी

आज म्हणजेच गुरुवार, 6 ऑगस्ट रोजी सेन्सेक्स 150 अंकांच्या (0.20%) वाढीसह 78,700 वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्ये 10 अंकांची (0.04%) घसरण झाली आहे, तो 24,600 वर आला आहे. आजच्या व्यवहारात आयटी शेअर्समध्ये खरेदी तर ऑटो शेअर्समध्ये विक्री दिसून येत आहे. आशियाई बाजारात घसरण अमेरिकन बाजारात काल संमिश्र व्यवहार दिसून आला परदेशी गुंतवणूकदारांनी 7 दिवसांत 2703…

Read More

गडचिरोलीत 3 वर्षांपूर्वी फडणवीसांनी उद्घाटन केलेला पूल वाहून गेला:विरोधकांकडून गुन्हे दाखल करण्याची मागणी, रोहित पवारांचे सरकारवर टीकास्त्र

गडचिरोली जिल्ह्यातील कोठी-कोरणार मार्गावरील पुलाचा काही भाग अवघ्या तीन वर्षांतच पुराच्या पाण्यामुळे खचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे या पुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले होते. आता पूल वाहतुकीसाठी बंद झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. गडचिरोलीत नेमकं काय घडलं? १५…

Read More

यूपीमधील 40 शाळांमध्ये पुराचे पाणी शिरले:100 वर्षांपूर्वीचे घर कोसळून 6 मृत्यू; केदारनाथ महामार्गावर ढिगाऱ्याखाली अनेक गाड्या दबल्या

देशभरात मान्सूनचा पाऊस आता लोकांसाठी संकट बनला आहे. यूपीमध्ये सततच्या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. फर्रुखाबाद जिल्ह्यातील 33 गावे आणि 40 सरकारी शाळांमध्ये गंगेचे पाणी शिरले आहे. बलियामध्ये एका आठवड्यात 27 घरे शरयू नदीत वाहून गेली आहेत. वाराणसीमध्ये गंगेचे पाणी 40-50 लहान मंदिरांमध्ये शिरले आहे. तर, प्रतापगडमध्ये सततच्या पावसामुळे 100 वर्षांचे जुने घर कोसळले,…

Read More

शासकीय, निमशासकीय वास्तू आता एका क्लिकवर:पाच वर्षातील इमारतींच्या नोंदी घेणे सुरू, नियोजन विभागाकडे सोपवले नवे काम‎

जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय इमारतींना आता युनिक आयडेंटीटी नंबर ‘एमएचयुआयडी’ मिळवून घेणे अनिवार्य केले आहे. स्थानिक पातळीवर हे काम जिल्हा नियोजन विभागाकडे (डीपीओ कार्यालय) सोपवले असून, पहिल्या टप्प्यात गेल्या पाच वर्षातील वास्तूंच्या नोंदी घेण्याचे . या आदेशानुसार नियोजन विभागाने सर्व कार्यालयप्रमुखांची बैठक घेऊन त्यांना योग्य त्या सूचना केल्या. मुळात राज्य सरकारकडे वास्तूरुपात किती संपत्ती आहे,…

Read More

मराठी शाळांतील पाण्याच्या प्रश्नावर मनसेचे आंदोलन:महापालिका आयुक्तांचे महिन्यात सुविधा देण्याचे आश्वासन‎

महापालिकेच्या मराठी शाळांमधील पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसह विविध मूलभूत प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बुधवारी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले. मनसेने १० एप्रिल २०२६ रोजी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन मराठी शाळा बंद पडू नयेत. विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच सर्व शाळांमध्ये पिण्याचे पाणी व स्वच्छतेची व्यवस्था करण्याची मागणी केली होती….

Read More

ग्रीन वसुधा वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन स्पर्धेचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रारंभ:‘ग्रीन वसुंधरे’तून नवोदय विद्यालयात उगवले हरित संकल्पाचे नवकिरण‎

. ऑगस्ट क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर “अकोला नव्या हरित क्रांतीचा साक्षीदार’ हे ब्रिद घेऊन ‘लोकांनी, लोकांसाठी, लोकांच्या सहभागातून’ उभे राहणारे ग्रीन वसुधा अभियान खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या मूल्यांना पर्यावरण संवर्धनाशी जोडणारे जनआंदोलन ठरणार आहे. दैनिक ‘दिव्य मराठी’च्या देशभर ७५ लाख वृक्षलागवड अभियानाला प्रतिसाद देत पीएसव्ही नर्चरी, जेसीआय अकोला सिटी व असोसिएशन ऑफ रिजनल ऑइल मिलर्स ऑफ अकोला…

Read More

जंतर-मंतर आंदोलनानंतर CJPची आज निर्णायक बैठक:पुढील रणनीती, संघटन विस्तार, देशव्यापी आंदोलनाच्या आराखड्यावर मंथन: दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद

जंतर-मंतर आंदोलनानंतर आता कॉक्रोच जनता पार्टी पुढील राजकीय आणि संघटनात्मक दिशा निश्चित करण्याच्या तयारीत आहे. छत्रपती संभाजीनगर येथे आज दुसऱ्या दिवशीही पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक होत असून, देशभरातील आंदोलनांची रणनीती, संघटन विस्तार आणि विविध राष्ट्रीय प्रश्नांवर पुढील भूमिका याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर येथे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या उपस्थितीत…

Read More

आढावा बैठक:जन्म-मृत्यूच्या नोंदणीची प्रक्रिया सात दिवसांमध्ये पूर्ण करा- महापौर श्रीचंद तेजवानी

प्रतिनिधी । अमरावती जन्म-मृत्यू नोंदणीची प्रक्रिया सात दिवसांत पूर्ण करण्यासह प्रमाणपत्रांचे वितरण करण्याचे निर्देश बुधवारी ५ रोजी महापौर श्रीचंद तेजवानी यांनी मनपाच्या आरोग्य विभागाला दिले. स्‍व.सुदामकाका देशमुख सभागृहात मनपाच्या जन्म-मृत्यू विभागाच्या कामाचा आढावा घेत विभागाच्या दैनंदिन कामकाजाची, प्रलंबित प्रकरणांची, नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांची माहिती जाणून घेतली. यावेळी जन्म-मृत्यू नोंदणीची प्रक्रिया कार्यक्षम, पारदर्शक, नागरिकाभिमुख करण्यावर भर…

Read More